Posts

Showing posts from October, 2020
  NMIMS- N PAT Eligibility Criteria Candidates who wish to appear for NPAT 2021 must fulfill the eligibility criteria for the NPAT exam. If candidates fail to meet eligibility criteria, the application forms will be rejected by the officials. Below are the eligibility criteria for NPAT as prescribed by Narsee Monjee Institute of Management Studies (NMIMS). Candidates applying for NPAT exam must have completed Class 12 or equivalent examination (inclusive of International Baccalaureate (IB) Diploma in any stream) Candidates can submit an IB diploma only if it is awarded by a recognised board. IB certificate holders are not eligible for the test. Candidates who have passed their 10+2 or equivalent examination from Open or Distance Learning (ODL) are also eligible to apply for the exam. In this case, the school should be recognised by National Institute of Open Schooling (NIOS). Candidates who have not been able to clear 10+2 either from CBSE or ICSE board or IB diploma in their first...
लिहिलं पाहिजे असं मत आणि हे काय उलट आता तुझं? काय? ना...लिहावं वाटत नाही सद्या काहीच तेच विचारते न मग... वाचकांना लेखकाचे काही एक समजत नाही ना. मला तूझे विचार ऐकायचे असतात ना पण तू कूठे सांगतोस ब्लॉग वाचला मी तो, "पांढरे सोन्याचा" अच्छा! तू कोण्या विचारात आहेत? कोणत्या नाही! तुझं काय चालू आहे? अं हं! का लिहीत नाही? काळ समजून घेतोय. बरं अजून? पण असं का करतो? ऐकशील तुझे लिखाण फार चांगले आहे बंद नको करू न तू ते! असं काहीही म्हणू नकोस. का? अजून खूप काळ जायचा बाकी आहे...काळ जाऊ दिला पाहिजेत! सांग ना काय झाले? काळ सगळं व्यक्त होतो...समजलं पाहिजे फक्त. हं...बोल इतकं पण छान नाही गं लिहीत. तू का असं काहीही म्हणतेस. हो का...मी काय खोटे बोलले का मग? नाही ग असं म्हणत नाही मी. का गं असं का...तुला त्रासदायक होतं? मी तूझे लिखाण वाचले ना तू खूप मनापासून लिहतो अच्छा... हम्म... होते पठार अवस्था. मग रे? काळ जाऊ देणं आणि त्याचा प्रवाह समीक्षण करणं. बंर हे जास्त नाही समजत मला! हम्म... तू च सांग मला. ऐक...! हम...सांग... काळ जातो तसा त्याचा वर्तमान असतो, गतकाळ न...
Image
कालचं घडलेलं  काल दुपारी भर उन्हातच तालुक्यालं गेलो. लै दिवसांत तालुक्यालं जाणं झालं. तालुक्याचं नाव लोणार. जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं तिसऱ्या क्रमांकावर असणारं लोणार सरोवर. सरोवर तालुकाच्या ठिकाणी. लोणारच्या आमच्या कवी मित्रांनी आम्हांला बातमीवजा माहिती दिली. कच्चीच होती खरं तर ती माहिती. स्वतः पडताळून पाहिल्या-अनुभवल्या-जाणल्ल्याखेरीज खरं काय असतं तरी? "उल्कापातामुळे निर्मित जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे* पाणी अचानक गुलाबी,लालसर रंगाचे झाले आहे. त्यामुळे हा संशोधन आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. कवी असल्यानं ते असे बोलले, "पण या रंगाने लोणार सरोवराचे अनोखे सौंदर्यही बघायला मिळत आहे. या तुम्ही भेटता तर येईल. बोलू चर्चा करू!" आम्ही म्हणलो, "ठीक हाये येतो!" घरी आलो तर विचार करत होतो. ही तर सामान्यात सामान्य गोष्ट आहे, खगोलीय घटना आहे. लोणार सरोवरातील पाणी #गुलाबी_होण्याची_कारणे सरोवरात असलेले खारट पाणी यामुळे पाण्यातील शेवाळ 1)ऊन्हाळ्यात वाढलेल्या तापमान, (ऊष्णतापमान) 2)सुर्यप्रकाशाची भरपुर ऊपलब्धता  3) पावसाळी पाण्याचा अभाव या तीन कारणामुळे शेवाळ आपल्या प्रकाश संश...
 TACE A AVOIDED REFERENCES  विवेकवादी विचारसरणीबद्दल असे सांगता येईल की, माणसाला उपजत बुद्धी असते. कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते. त्यातून अनुभव मिळतो. त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते. ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळू शकते. अतीन्द्रियज्ञान, दृष्टान्त, साक्षात्कार या गोष्टी विवेकवादात बसत नाहीत. आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे. श्रद्धा आणि भावना यात वाहून जाऊ नये. निरीक्षण करावे. तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्यता ठरवावी. वैज्ञानिकांचे निष्कर्ष ग्राह्य मानावेत, कारण ते प्रयोगांती सिद्ध झालेले असतात.विवेकवाद हा वस्तुनिष्ठ आहे. विवेकवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात. प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो. म्हणून ही तर्कशुद्ध विचारसरणी आहे. विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही. मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच. असा हा अनुभवाधारित विचार आहे. धर्म , राष्ट्र, वंश, जात या विविध भेदांवर माणसामाणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत. समाजामध्ये एक खरा असंतुष्ट आणि एक आभासी असंतुष्...
तुझ्यामुळे लेखक लेखकामुळे तू नाहीस! कुठेस तू? हल्ली दिसत नाही... समजत नाही. मी का या गॅलरी बसले आहे. अच्छा! मीही आज ओट्यावर बसलोय,,, चंद्र पाहतोय काय सांगतोस तू पण बोल न थोडं... तुला तुझ्या मित्राल बोलायचं का ग? नाही...बोल तू. मी तुल व्यस्त तर करत नाहीय न नाही रे मीच व्यस्त करत असते तुला बोलून बोलून नाही ग ना...तू मनात म्हणत असशील ही वेडी आहे कशी? बाकी तू ठरव न कशी ते? अच्छा... ठीक हैं न! काय? मी वेडी हे का? ना तु ' तू'आहेस म्हणून बरं का रे काय झालं अं हं... मग इतका वेळ काय विचार करत बसला होता? असंच... तू केव्हा झोपली? तुला बोललं का कुणी? नहीं ग पिल्ले विश्वाला कोण बोलणार? तू जास्त जागत नसतो का रे आता? इकडे शहरात होता तेव्हा जागायचा न भरपूर. होय. शहर असतं न ते।।।गावखेड्यात लवकर झोपी जातात न...माय म्हणते झोप...ती दूध गरम करून प्यायला देते...गावात लवकर जेवण होतात तरी आम्ही 9, वा सडे नऊ ला जेवतो गावात तर सगळे 9 पर्यंत झोपी जातात हो 12 आणि 1, वा 2 पर्यंत जागणं म्हणजे वेड लागल्यागत असतं मग का रे काही वेळा इतक्या रात्री का जागत बसतो? काय विचार करत...
चंद्र अन मार्क्स काय म्हणे चांद तुला? तू सांग ना बाळ झोपला का रे हो तू सांग आधी म सांगतो तुझं म्हणणं खूप छान असते रे तरीही मला तुझं ऐकायचं आहे, माझं काही नसतं ग काही नहीं रे मी फक्त चंद्र पाहीला अच्छा...निरीक्षण सांग न तुझं, काय पाहिलं तू मी विचार ले काय करतोस मग कसा आहे अजून ऐकटा आहेस की काय झालं बोल न आज तूझ्या सोबतीच्या चांदण्या कूठेगेला आहे हम्म तू सांग न आता आज त्याची साथ नभाला पूर्णांशाने होती...सगळ्या चांदण्या जणू दुधात भिजून गेल्या आहेत... रोज प्रज्वलित असणारी तारका तर आज दुधाळून गेलेली तरकांगण शुभ्रधवल मोहित असं रंगोल झालेलं ओय मस्त आहे हे वर्णन म्हणून म्हणत होते तू सांगत जा त्याला म्हण झोपी जा...रोज हे नाटक न त्याचं बरं तू अजून सांगत होता ना चंद्र जितका शीतल तितका शुभ्र त्याचं दुधाळ उजेडाचा शिडकावा धर्तीवर सांडत होता कुठे कुठे तर हा शीतल प्रकाश झाडाझुडुपातून खाली जमिनीवर पाझरतो आहे असा सगळा खेळ कित्ती छान लिहतोस लिहिलं नाही ग सांगतोय तुला त्याचं असणं काळ्या ढेकळावर दही ओतावे तसे सगळे नांगरलेल्या रानात चंद्र पसरलेला, तो काय फक्त नभात सांडतो थोडाच ...
प्रश्न आणि प्रश्नच गुस्सा इस बात का नहीं हैं  वह वादे सें मुकरर रहे हैं गुस्ताकी ये हैं की वे वादे किया करते थे वादों की बातों को ही मुकरर रहे हैं.... वक्त बदलते देर नहीं लगती देरीवक्त बदलते हैं तारीख के अबराख पे दिल क्यूँ बदलते जाते हैं इक लब्ज सें दिल टूटे याद जिगर सें बिखरे रुठकर सहसा काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.... मग काय मला उपाशी राहायचं का? तसं नाही रे , शिकून काय उपयोग रे मग? तू काय करणार आहेस गावाकडे? तुझ्या तिकडच्या जॉबाचं काय झालं? शहरात रहावं लागेल नं? अजून काही महिने शिकावं लागणार आहे तर नको का थांबायला इकडे? मला तरी वाटतं की शिकावं अर्ध्यावर शिकून काय फायदा? तुला काय वाटतं हेही सांग न? तू केव्हा जाणार आहेस शहराकडे? मागे तू शहरात जाणार होता काय झाले? पुढं शिक्षण घेणे योग्य आहे की नाही हे तर सांग न? तू उपाशी राहणार या घरी इतकं दारिद्री समजली आहेस का गं? की तुझा विश्वास खच्चून गेला आज? ते सगळं आठवतं. -विश्वनाथ साठे 9921056462
उत्तराची माय हाटेलात झिजती रोज श्रीमंतीचे पाय गरीबाचे काय रे गड्या गरीबाचे काय? रोज इथे होती पार्ट्यांचे पेव सारे दारू मटणाने भिजती हे देव सारे झिंग झिंग झिंगाट गाते मॉंबची गाय एक लेकरू उपाशी तुपाशी खाय एक लेकरू मोकले मोकले धाय पैश्यांची रास आज उद्या गादीवर लोळे हावरट लोभी झाले धुंद मधाचे पोळे एक लेकरू उपाशी दुसरं तुपाशी खाय उंच उंच इम्रारतींना अग्निशाम्यानची भरती झोपड्या खोपड्या ढणाढणा जळती माणुसकीच्या गावा भेदाभेद पाळले जाय गाडीघोड्यातून जाणाऱ्या उच्ची उच्ची अत्तरे त्या पायदळीच्या मानवाला टोचणारे फत्तरे विश्वा म्हणे विश्वाला दाखवा उत्तराची माय विश्वनाथ साठे -9921056462
 कला आणि कलाकार कलेचं बीज त्या कलेच्या उगमात आहे.केलेल्या प्रामाणिक प्रयत्नात आणि सत्याच्या शोधात कलेला वैश्विक आणि वैशिष्ट्य पूर्ण स्वरूप बहाल होतं. जगण्याच्या उर्मीत जीव जगत आला. बदलत गेला. परिवलनपरिवर्तनाच्या दिशा त्याने पाहिल्या. कधी भुकेच्या मागेपुढे पळत तर कधी भीतीच्या छपराखाली आकंठ बुडालेला जीव. एका भूगोलातून दुसऱ्या भूगोलत होणारं स्थलांतराचा हा काळ म्हणावा तसा संक्रमानाचा काळ.नाना प्रकारची संक्रमण आजच्या काळात या स्थलांतरामुळे घडून येत आहेत. मिसिसिपी- कॅलिफोर्निया स्थलांतर असो की अरबीयांचे - तुर्कीयांचे असो बांग्लादेशी-अफगाणी- पाकिस्तानीयांचे स्थलांतर असो ते जमिनीच्या नसलेल्या सीमा तोडून होत आहे. हे सीमांचे तोडणे म्हणजे राजकीय धरणांचे तोडणे आहे. सांस्कृतिक-धार्मिक-आर्थिक-नैतिक-भावनिक-मानसिक हितसंबंधांच्या सीमा तोडत होणारं हे स्थलांतर या काळपटलावर उरात वैशिष्ट्ये घेऊन आहे. गेल्या काही वर्षांतील गोष्ट. आम्ही एका संघात काम करत होतो.विद्यापीठाच्या आयुष्यात आम्ही नवी फुलं उमलले होतो. नाना गावागावातील,जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्याचा आमचा संघ व...
 चोखामेळा अभंग आणि समीक्षा अबीर गुलाल उधळीत रंग ।  नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥  उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन ।  रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आम्ही दीन ।  पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥  वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।  चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।  विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥  आषाढी-कार्तिकी भक्‍तजन येती ।  पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।  चोखा म्हणे नाम घेता भक्‍त होती दंग ॥४॥ आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण। वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद। शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन। नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझें ॥४॥ जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार ॥१॥ बहु भुकेला झालो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥ बहु केली आस। तुमच्या दासाचा मी दास ॥३॥ चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥ धांव घाली विठू आता चालू नको मंद।  बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥ वि...
 पुस्तकं 1. जग बदलणारी पुस्तके लेखक(शरद जोशी) 2. पितामह - अनंत तिबिले 3. Old man and sea - Hemingway 4. दरवळ - घनश्याम पाटील 5. आंधाचं कारटं- प्रा. डॉ.राजेश धनजकर 6. सय - सई परांजपे 7. ज्ञानपीठ लेखिका - मंगला गोखले 8. तीन मुले - साने गुरुजी 9. रस्कीन बॉण्ड यांचा कथासंच (मराठीत) 10. मला उध्दवस्त व्हायचंय -मलिका अमर शेख 11. Atlas Shrugged by Ayn Rand 12. सर्वोत्तम भूमिपुत्र - गौतम बुद्ध - आ. ह. सोळुंके 13. महात्मा गांधी दगड दवाखाना : लेखक -डॉक्टर राजेंद्र मलोसे 14. लागेबांधे-बाबा भांड 15. नाच ग घुमा - माधवी देसाई 16. शोध- मुरलीधर खैरनार 17. घातसुत्र- दीपक करंजीकर 18. पुरुषत्वाच्या प्रतिमा -चारू गुप्ता 19. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म-लेखक डॉ.बाबासाहेब आंबेडकर. 20. हमरस्ता नाकारताना - सरिता आवाड 21. दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू - नागनाथ कोत्तापल्ले 22. प्रोपोगंडा:- लेखक रवी आमले 23. त्या दहा वर्षातील गुरूदत्त(सत्या सरन) 24. डार्क हाॅर्स - नीलोत्पल मृणाल 25. हिन्द स्वराज- गांधीजी 26. तमस - भीष्म साहनी 27. कथा मौक्तिके-राजेंद्र राऊत 28. टु द लास्ट बुलेट (विनिता...
Image
  अर्जुनजी सखारामजी साठे  अनुसयाबाई सखाराम साठे यांचे पुत्र यांचा जीवनपट  10 एप्रिल 1957 ला अनुसया मायच्यापोटी जन्म बालपण व पहिली ते चौथी मराठी पूर्व शाळा शाळा येथे शिक्षण सखाराम पिराजी साठे हे बाबांचे वडील. बाबांच्या लहानपणीच ते वारल्याने मायच्यासोबत मोलमजुरी करू लागले, कष्ट करू लागले. या काळात शेळ्या वळणे, वळणं खंदने ही शेतातील कामे करू लागले. त्यामुळे शेतात थोडा वेळ मिळाला की, ते कबीराचे नामस्मरण घेत होते. आई-वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांच्यावर कबीर तत्त्वज्ञानाचा प्रभाव झाला. सत्य, नीतिमत्ता, गोड वाणी, ही वागणूक त्यांनी आपसूकच अंगी बाळगली. बाबाच्या तरुणपणात ते मल्हारी इंगळे यांची कन्या रत्नकला यांच्याशी 1970 साली विवाह संपन्न झाले. संसाराचा गाडा ओढत ओढता या दोन जीवांनी नाना कष्टाची कामे केली सुगीच्या दिवसात सुगी निंदणी खुरपणी वावराची वळणं तयार करणं हाय्ब्रेड खुडणे पाडणे बांधणे इत्यादी कामे केली सुरुवातीला बासरी वाजवणे शिकणे असल्याने त्यांच्या मामांनी (लक्ष्मण कांबळे) त्यांना क्लारनेट शिकण्याचे धडे दिले या काळात कलेच्या आधारावर वाराणसी - काशी बनारस सुरत जळगा...