Posts

Showing posts from February, 2020
Image
“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"                                             सुरेश भटांनी लिहिलेल्या ह्या गीताची आठवण प्रत्येक मराठी भाषादिनाला झाल्या वाचून राहत नाही. कोणताही साहित्य प्रकार निर्माण होताना त्यामध्ये तेथील समाजाचे प्रतिबिंब हे पडत असते. त्याचप्रमाणे हे गीत लिहिताना देखील आजूबाजूची परिस्थिती, समाजाचा कल लक्षात घेऊनच भटांनी याची रचना केलेली असावी. २०व्या शतकात ही कविता लिहित असतानाचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यामध्ये बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा आपण मराठी बोलतो याची लाज कोणाला वाटत नसे पण आज २०१८ मध्ये मात्र आपल्याला यामध्ये फरक पडलेला दिसतो.                                            पूर्वी फक्त उच्च जातीतल्या माणसांना संस्कृत येत आणि सामान्य माणसांना मराठी येत. संस्कृत मधील साहित्य सर्वसामान्यांना सम...
Image
"संरक्षणाची नीती समजून घेणे काळाची गरज आहे!" राष्ट्रांतर्गत अशांतता व राजद्रोही वा घातपाती कारवाया यांमुळे समाजव्यवस्था विस्कळीत होऊन शासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळू लागतो आणि शासनाच्या स्थैर्यांवर म्हणजेच पर्यायाने राज्यकर्त्यावर नागरी संरक्षण ज्यावेळी अवलंबून असते आशा आणीबाणीच्या काळात व युद्धकाळात नागरी परिस्थितीचे वास्तव ज्ञान शासनकर्त्यास असले पाहिजे, तसेच राज्यकर्त्याचे निर्णय नागरिकांना समजले पाहिजेत. पहिल्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटनवर बाँबहल्ले करून नागरिकांच्या घरापर्यंत लढाई आणली. त्यामुळे रणांगणावर लढाई केल्याने नागरी संरक्षण होते, हा भ्रम दूर झाला. साल १९२१ ते १९२६ या काळात कामगारांनी व पोलिसांनी संप करून समाजजीवन विस्कळित केले. या घटनांपासून बोध घेऊन १९३३ साली ब्रिटनमध्ये नागरी संरक्षण व ⇨ होमगार्ड संघटना अस्तित्वात आल्या. भारतात मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रतिबंधक स्वरूपाच्या नागरी संरक्षणव्यवस्थेस चालना मिळाली. रशियात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याच्या हालचालींत अडथळे आणण्यासाठी रशियन नागरिकांनी गनिमी काव्याचा अ...
Image
"कश्मीरी युवक मुख्य प्रवाहात आल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल" उप महानिरीक्षक बिरेंद्रकुमार टोप्पो ( सीआरपीएफ ) केंद्रीय सुरक्षा बल गृह मंत्रालय आणि युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात नेहरू युवा केंद्र पुणे तर्फे काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्प पश्चिम विभागाचे महासंचालक माननीय संजय लाटकर व उपमहानिरीक्षक माननीय वीरेंद्रकुमार टोप्पो यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मिरी युवकांनी भेट दिली. भेटीदरम्यान मनोरंजनासाठी राष्ट्रीय एकता, सांप्रदायिक सद्भाव, देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा,बारामुल्ला,बडगाम, श्रीनगर, पुलवामा या जिल्ह्यातून 130 युवक-युवती सहभागी झाले होते.यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जम्मू काश्मीर खोऱ्यातील तरुणांचे विविध लष्करी व निमलष्करी धोरण व जवानांबरोबर असलेले नाते वृद्...
★★लढा नामांतरातील अस्तित्वांचा★★★ "उनका आना उनके जिंदगी में आग़ाज हैं उनका जाना उनके जिंद़गी के मौत का वजुद...!" कॉम्रेड़ उनके जिंद़गी में क्रांती की लहुलुहानगुंज लाता हैं... सामाजिक परिप्रेक्ष्यात काही विध्वंसक घटना घडत होत्या त्यात पोचिराम ठळकपणे दिसत होता. नामांतराच्या चळवळीत "हुंकार" देणाऱ्या पोचिरामाची आठवण होते...ती अशी "अरे त्याधीही तू मुक्त होतास मोकळेचाकळे आभाळ न्याहाळणारा आपल्याच पंखावर होता विस्वास ठेवत आपल्याच हक्काच्या स्वाभिमानी भराऱ्या मारायला कुठल्या हिर्वळीने खेचून घेतले नाही ना कधी सखोल जलाशयाच्या व्याकुळतेने तृप्त होतास मुक्त होतास..... तुझ्याच लालसेने घेघाट्या मारल्या कैक तू अन झाला अस्थीपिंजर हिनकुला झिजत,कुजत पराचे पांगुळलेले लुळेपण झेलत आता याचना,दुःख,क्लांत पोखरून बसलाय मोडून गेलेल्या पोकळ हाडकासारखा तू दम जिरला म्हणालास अन दम जिरला इथेच इथेच सगळ्या विश्वाने सोडला पसारा तू सारं जिरवलं सारं सारं..... अन घेतले गलितगात्र हाती ठिपक्यासारखा काळाच्या आभाळातून पडतांना मोकळ्या जाणिवेसह हुंकार टाकतांना.....!" पोच...
Image
★★★ग्रेट भेट★★★ @Great Gift - Senior Literary critic- Dr. Harishchandra Thorat, Language Department of Mumbai University, today's in sppu. ★★★आधुनिक समीक्षा सिद्धांत व संशोधन वरील आव्हाने★★★                   "जेष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात समीक्षक मा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागांमध्ये संशोधन कार्यशाळेच्या अंतर्गत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं त्यामध्ये त्यांनी दोन भागांमध्ये विश्लेषण केलं त्यातला पहिला भाग म्हणजे 1960 नंतरच्या समीक्षा मध्ये संशोधनाला आव्हाने निर्माण करणारी भूमिका निर्माण झाल्यास चे सांगत आहेत आणि ही भूमिका पाश्चात्त्य समीक्षा मध्ये आल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले. साहित्य नावाची काही तरी गोष्ट असते आणि ती गृहीत धरलेली असते तेव्हा कुठे पुढे संशोधन करायला सोपे होते लेखक वाचक प्रकाशक समीक्षक आणि समीक्षा असा हा व्यवहार अव्याहतपणे सुरू असतो हा सगळ्या गृहितकावर आधारलेला आहे म्हणजेच साहित्य म्हणजे साहित्य साहित्य म्हणजे जमाखर्च राजकारण तत्त्वज्ञान वहीवर ला खर्डा नव्हे सा...
Image
★★★ Great gift ★★★ @Great Gift - Senior Literary critic- Dr. Harishchandra Thorat, Language Department of Mumbai University, today's in sppu. ★★★ Modern Review Theory and Challenges on Research ★★★                   "Dr. Harishchandra Thorat, a senior literary and renowned critic, today expressed his views on this topic under the Research Workshop in Marathi Departments of Savitribai Phule University, Pune. And the role of P In scattya been reviewed and clear. There is something called literature and where it is assumed, it is easy to do further research Writer Reader Publisher Criticism and review The practice of this course is based on the assumption that literature is literary literature, not political philosophy and literature. Assuming that there is only literature, this is a field X After the realization of the field, all we can do is create the literary literature of the genius a...