Posts

Showing posts from January, 2020
★★★SAVE GIRLS  - EDUCATE GIRLS - DEVELOP INDIAN THINKING...👼🏻★★★ #NYKS, YOUTU AFFAIR AND SPORTS MINISTRY, GOVT OF INDIA #मुलीला शिकवून प्रगतीकडे वाटचाल घ्या...👨‍👩‍👧 "तिचं नाव...संघर्षा आहे...!" #SAVE THE GIRLS SAVE THE HUMAN SOCIETY CAMPAIGN...PUNE, INDIA  मुली जन्मल्या, त्या शिकल्या तर प्रगतीला कुणी अडवू शकत नाही! पुणे कश्मीर चौक, कात्रज #महिला व बाल कल्याण मंत्रालय, युवा क्रीडा मंत्रालय, भारत सरकार उपक्रम - #बेटी बचाव बेटी पढाओं नेहरू युवा केंद्र युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि एकता योगा ट्रस्ट कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधून रॅलीचे आयोजन केले होते.तरुणींना - महिलांना "बेटी बचाव बेटी पढाओं" या भारत सरकारच्या अभिनयाचे नियोजन या रैली मधून केले गेले.             याबाबत सविस्तर वृत्त असे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची सुरुवात करण्यात आली होती.याचा मुख्य उद्देश देशातील सर्व मुली व स्त्रियांचे सक्षमीकरण तसेच मुलींच्या जन्मद...
** वैचारिक***    " आपण सत्य नाकारत तर नाही आहोत ??? तुम्ही....... मी.... ?????" " फोडणी दिल्यावर ठसका ज्याला लागतो तो फोडणूच्या लांब असतो.फोडणी देणाऱ्यास त्याचा फर्टेदार झुरका लागत नाही.नि सत्य न पचनाऱ्या फोडणीसारखं ठसका लावतं.... समाजातील वास्तवाचंही तसंच.सत्यावर चर्च्या व्हायला पाहिजेत.काय असतं वास्तवाकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो.धारणा असतात.पूर्वानुभव , पूर्वग्रह असतात.त्यानुसार वास्तवाची सांगड विचाराच्या पिढारवर आपण रचत असतो.सत्यविवेकाने   बघितले कि जिवंत जाणीवा त्या असतात की ज्या समाजाचे वास्तव काटेकोरपणे नि निर्भीड सत्याच्या बावन्नकसोट परिप्रेक्षातून मांडल्या जातात. निरंतर व निरपेक्ष.
Image
★★★ग्रेट-भेट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रोफेसर★★★ ◆ गोटा- मज्लीश आणि पंचायत- वसाहतीच्या व्यवस्थेचे प्रारूप भाग - एक ◆ गोटा - मज्लीश आणि पंचायत हे तीनही अंग वसाहतवादी व्यवस्थेचे प्रारूप होय. ह्या तिनही पद्धतीचे नियंत्रण धर्मव्यवस्था करते तो हा काळ. धर्मव्यवस्थेने राज्यव्यवस्था हस्तगत केली आहे. समाज स्थिरस्थावरच होण्याच्या कालातील ही व्यवस्था. मुख्यत्वे समाजाचे नियंत्रण - नियमन करण्यासाठी धर्मव्यवस्था गोटा - मज्लीश आणि पंचायत या तीन पद्धतीला राजनैतिक अधिष्ठान देते आहे तो हा वसाहतवादी अवस्थेतील काळ. समूहाचे जितके नियमन - नियंत्रणाचे - नियोजनाचे सामाजिक संकेतन असले तरीही या पद्धतीच्या पोटात शोषण - अन्याय - दास्यत्व या त्रिसूत्रकाची बंधनं जखडलेली आहेत. अर्थक्त करतांना असे लक्षात येते की, धनवान होण्यासाठी एका बलाढ्य देशाने इतर देशांवर सत्ता गाजविण्याची रीत अर्थात या वसाहतवादी शब्दांची व्याख्या कालानुसार प्रवाही व बदलती झालेली असा हा शब्द म्हणजे - वसाहतवाद. वसाहत हा पूर्वलोकसंबंधीचा एक संबद्ध शब्द आहे. औपनिवेशिक आणि पूर्वलोकियातील फरक विशेष म्हणजे वसाहत हा कॉलोनीचा आहे. किंवा त्य...
इक स्टेशन जो दो रास्तों को मिला देता... आज कित्येक दिवसांनी भेटलो.दिवसभराचे काम धावपळीत आटपून मी स्टेशनवर पोहोचलो अगदी भांगु लळ्यासारखा झालो होतो केसं विस्कटली होती चेहरा उतरला होता दिवसभर जेवणाचं पण ध्यान राहिलं नव्हतं सकाळी कलेक्टर ऑफिसला सुरक्षा सप्ताह कार्यक्रम होता तो करून पुढे एस बी रोडला सारथी कार्यालयाकडे गेलो तिथे आंदोलन मोर्चा झाला महाराष्ट्रातून आलेल्या राजदूत प्रशिक्षणार्थी आणि संशोधक विद्यार्थी स्कॉलरशिप साठी निवडले गेले महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी जमा झाले होते अजून त्यांची स्कॉलरशिप आली नव्हती काय नाही जॉइनिंग मिळाली नव्हती काहींना पेमेंट मिळाला नव्हता सगळे प्रश्न होते आम्ही प्रश्नाला घेऊन लढत होतो फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीर तरुण पुण्यामध्ये काश्मीर युद्ध एक्सचेंज प्रोग्राम साठी येणार आहेत त्याच्या नियोजनासाठी सीआरपीएफ तळेगाव मिटींगला जायचं आणि ते आज जायचं होतं वेळ ठरलेली होती दुपारी कमांडंट बीस्त यांच्याशी बोलणं झालं होतं की मी दुपारी आपल्याकडे येईल आम्हाला आपला वेळ मिळावा त्यावर त्यांनी अगदी प्रेमी भावे होकार देत आपलं आगमन आनंददायी हो म्हणत आजच्या भेट...
Image
★★★"आम्हांला कोणताच धर्म नाही!"- मुक्ता साळवे★★★ "शिकले तर संघर्ष कळेल.गुलाम म्हणून किती दिवस जगायचं? बाप गुलामीत मेला,पोरांनो तुम्ही तरी जग मुक्त बघा."१०सप्टेंबर१८५३ 'द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार-मांग इटीसी' या संस्थेची स्थापना करण्यात आली.त्यात लहुजींच्या कार्याची महत्वाची पावती मिळते.कारण लहुजींचे मोठे बंधू शिवजी साळवे यांची मुलगी 'मुक्ता' लहुजींची पुतणी या शाळेत शिकायला म्हणून पहिली विद्यार्थी होती. मुक्ताने शिकलेल्या ज्ञानातून "मांगामहारांचे दुःखाश्रु" हा संशोधन असणारा अहवाल निबंध लिहिला.आणि ब्रिटिश सरकारकडे तो फुलेंनी इंग्लंडमध्ये राणीकडे पाठविला.या संशोधन अहवाल निबंधाला अनुसरून पुढील ब्रिटिश धोरण अस्पृतेविषयी ठरू लागले. मुक्ता यातुन सांगू पाहते आहे, आम्हाला हा विवेक आहे की, जो धर्म आम्हाला माणूस म्हणून समजतच नाही. ही धर्माची पुस्तक आम्हाला हात लावायला सुद्धा मिळत नाही. पाहायला सुद्धा मिळत नाही.पाहायचं सोडा आमच्या कानावर त्याची शब्दही ऐकायला पडू देत नाही. तो धर्म आमचा कशावरून आहे? असा प्रश्न ज्या वेळेस त्या ...