“आपला
स्नेहीदेश हा परकियांच्या हातात नाही याचा अर्थ स्वंत्त्रता नव्हे..."
★ देश हा परकीयांच्या हातात जरी असला तरी स्वातंत्र्याची कस तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या हाती लागली पाहिजे.आणि ह्या कसवृत्तीनेच खरी मानवतावादी वृत्ती ठरते. कारण हक्काची भाषा स्वातंत्र्य हिष्कावते.
★प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या दृष्टीने पुरस्कृत असावा.
मानवमुक्तीचा विचार आणि भारतीय संविधान ज्या चतुःसूत्रीवर भरभक्कमपणाने उभं आहे, त्या समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेचा विचार राहिला आहे.
★स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.
नाही तरी विवेकाने सडलेल्या विचारांचे गुलाम हे व्यवस्थेशाहीचे पाईक ठरले नाही असे सांगणे शक्य होणार नाही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
★ देश हा परकीयांच्या हातात जरी असला तरी स्वातंत्र्याची कस तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या हाती लागली पाहिजे.आणि ह्या कसवृत्तीनेच खरी मानवतावादी वृत्ती ठरते. कारण हक्काची भाषा स्वातंत्र्य हिष्कावते.
★प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या दृष्टीने पुरस्कृत असावा.
मानवमुक्तीचा विचार आणि भारतीय संविधान ज्या चतुःसूत्रीवर भरभक्कमपणाने उभं आहे, त्या समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेचा विचार राहिला आहे.
★स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.
नाही तरी विवेकाने सडलेल्या विचारांचे गुलाम हे व्यवस्थेशाहीचे पाईक ठरले नाही असे सांगणे शक्य होणार नाही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Comments
Post a Comment