**सवांद***
"गरजा
वाढल्या की माणूस वेग वाढवतो.मग तो कोणत्याही क्षेत्रात असो.कोणत्याही तंत्रात
असो.जबाबदारी, दर्जात्मकता अन न्यायता टिकवून ठेवणे त्याच्या
हातोटीच्या कक्षातून जाते.त्यातूनच त्याचा विनाशही तो जन्माला घालत असतो.एकीकडे
विकास-विलास-विनाश जुन्याला नवी रीत उभी असते तर दुसरीकडे अधोगती-अवनती-अनाघाची
गती चालूच असते.....!
Comments
Post a Comment