***ग्रेट भेट***
--अविसमर्णीय शब्दक्षण--
(नामांतराच्या चळवळीची मीमांसा,मराठी साहित्य व वास्तव,नवखे लिहिणारे लेखकं अन लेखन.बदलते वास्तव या मार्मिक विषयासवे शहरं व खेडं हा संघर्ष सांगतांना ते म्हणत होते- "मुंबई ही जगात घडणाऱ्या घटना भारतवर्षात प्रथमतः मांडणारी सिटी.पुणे त्या माहितीचं ज्ञानात भर व लिखित स्वरूप आणणारे.अन ह्या पुण्यात वाईट काय नि चांगलं काय हे समजणारे ज्ञानी.धरपडणारे तरुण रक्त या धावपळीच्या शहराकडे वळतात.मात्र खरी गरज तर गावाकडं आहे.गावखेडं धुम्सत आहे...! त्याला विचार करणाऱ्या तरुणांची गरज आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत....!"
--डॉ.नागनाथ कोत्तापल्ले-अ.भा.मराठी साहित्य संम्मेलन-चिपळूण(2012),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू(2004),आज प्रगल्भ विचारतत्व असलेलं व्यक्तिमत्व लाभलेल्या माणसाशी हितगुज करण्याचा दिवस जुळून आला.निवांतातले पिंपळे सौदागर ते विद्यापीठापर्यंत काही अविसमर्णीय शब्दक्षण..!")
(टीप-मा.मारोती कसबे यांच्या प्रेरणेखातर लिहिलेला लेख)

Comments

Popular posts from this blog