मुक्ता साळवेंचा निबंध आणि आजची सामाजिक-राजकीय परिस्थिती

-विश्वनाथ साठे{९९२१०५६४६२}
संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका,
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,पुणे.


                                              भारतीय साहित्य परंपरेला महात्मा फुले यांच्या विचारांची प्रगल्भ अशी विचारधारा लाभलेली आहे. त्याअर्थी महात्मा फुलेंची वैचारिक परंपरा आणि ती कार्यसमीक्षा आपल्या आजच्या साहित्य, समाज आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सांगताना मुक्ता साळवेच्या निबंधाची आणि तत्कालीन परिस्थितीच्या वास्तवावर लिहिलेल्या त्या शब्दांची अनुभूतीची ताळतंत्र ही आजच्या काळाला खूप मोलाची मार्गदर्शक ठरतात. कारण की, प्रस्थापित साहित्य संमेलनांमध्ये त्याकाळी महात्मा फुले यांना बोलावले गेले. आणि रानडे यांना पत्र लिहितांना महात्मा फुले असे म्हणाले, “हे संमेलन मला योग्य वाटत नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे हे संमेलन आहे. आमच्या रोजच्या जगण्यामरण्याचा त्यात संबंध कुठे दिसतच नाही. आमचे सांस्कृतिक अस्तित्वही यामध्ये दिसत नाही. मग आम्ही इथे का उपस्थित असावे. तुमच्या संमेलनांमध्ये तुम्ही  रंजल्यागांजलेल्यांची विचारधारा, त्यांचे दुखे आणि जाणिवांना जागा ठेवत नसाल तर महात्मा फुले तिथे असणार नाही...!” महात्मा फुले यांनी हा अजोड नकार दिला होता. त्या नकारला महात्मा फुलेंनी पर्यायही सांगितले की, आपले संमेलन, आपले विचार, आपल्याला मांडता आले पाहिजेत. आपले संमेलन आपल्याला घडवता आले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी ग्रंथकार संमेलन भरवलं. पुढे तर या  संमेलनाचे संदर्भ येतातच. परंतु तत्कालीन प्रस्थापित साहित्याला एवढा विद्रोही नका देताना महात्मा फुलेंचा तो तटस्थ भूमिकेत विचार होता. तो आजच्या  पार्श्वभूमीवर तपासून घेणे साहित्यकला क्षेत्राला खूप गरजेचे आहे. पुढे विद्रोही, संमेलने झाले, आंबेडकरी संमेलन झाले, भटके संमेलन झाले, बौद्ध सम्मेलन झाली, कामगार संमेलन झाले, ग्रामीण संमेलन झाले. महात्मा फुले यांना असे गटतट मान्य नव्हते. त्यांनी जोरदार प्रतिकार दिला होता प्रस्थापित साहित्य संमेलनाला. त्या नकाराची  पार्श्वभूमीच्यामागे ऐक्यतेची बाब होती. आणि ही ऐक्यता आजच्या काळात टिकून आहे का ?  हा प्रश्न आमच्या गटातटाच्या चळवळीच्या दुभंगलेल्या फुटीरतावादी वास्तवाला विचारणं गरजेचं वाटतं. कारण की, भारतीय विषमतेची बीजे ही धर्माच्या आड असलेल्या जातीमध्ये आहेत. आपापसांतील वादांमध्ये आहेत. म्हणून प्रस्थापित वृत्तीच्या वागण्यातून आणि विविध दृष्टीतून आपल्याला बघायला मिळतो. म्हणूनच महात्मा फुले यांचा तो वारसा उन्नत करण्यासाठी आपल्याला महात्मा फुले यांच्या भारतातल्या पहिल्या विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचे विचार समजून घ्यावे लागेल. यापुढे महात्मा फुलेंची समीक्षा करता येईल. आजचे वास्तव म्हणजे यवतमाळमध्ये ते मागे भरलेले जे साहित्य संमेलन होते. आणि त्याची पार्श्वभूमी आहे ती विषमतावादी विचार विश्लेषणाकडे जाणारी आहे. नंतर साहित्याच्या विचारसरणीला वादविवाद सहन करावा लागला. या व्यवस्थेचा हा नकारवाद आपल्याला तपासून घेणे गरजेचे आहे.. फुलेंचा वैचारिक वारसा त्या काळात मुक्ताने पुढे नेला होता. म्हणूनच मुक्ता आपल्याला आज समजली पाहिजेत. कारण आजचा काळही तसाच आहे अगदी मुक्ता जगते त्याप्रमाणेच.तसेच अन्याय अत्याचार सहन करत समाज जगतो आहे. मुक्ताच्या विचारांचा वारसा हा लहुजी साळवे, राघोजी साळवे असतील किंवा शिवकाळातील साळवे घरानं असो ह्या खंदानीचा विचारवारसा आहे. कट्टर लढवय्ये, जिद्दी, शौर्यवीर आणि खंबीर घराणे. तो विचारांचा वारसा आपल्याला आज बघणे गरजेचे आहे. कदाचित आजचा वास्तवाळा धरून चालणारा उद्याचा खरा इतिहास असेल.
                                                इतिहासाच्या पडद्यात दडवून ठेवलेली ज्या काही प्रतिमा, प्रतीके आणि शब्दाची, संज्ञांची ज्या संकल्पना आहेत. ह्या संकल्पना मुक्ता साळवे यांच्या विचाराने आपल्याला बघणे गरजेचे आहे. त्या काळी मुक्ता साळवे काय विचार करते आहे ? तो विचार प्रखरपणे समीक्षणा करणारी गरज आज  वास्तवाची आहे. मुक्ताचा विचार हा चिरफाड करून सत्य दाखवणारा विचार आहे. म्हणूनच आजच्या काळाची चिरफाड करणारी आणि सत्य दाखवणारी विचारसरणी आपल्याला निर्माण करणे गरजेचे आहे. १८५२ साली मुक्ताने जो विचार केला होता तो विचार आजच्या दलित, श्रमिक, कामगार, कष्टकरी, मजूर आणि शोषणाने चिडीचाप झालेल्या माणसाच्या वास्तवातला समजून ते असहाय्य जिणे बदलायला भाग पडणारा तो विचार होता. आजच्या काळात त्सां विकार करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आपले आणि राज्यकर्ते तसेच व्यवस्थेचे विचार आपल्याला तपासून घेणे गरजेचे आहे. चळवळीला नवा आणि प्रगमनशील विचार देता येईल. जिथे शोषण असेल तिथला स्त्रीविचार असेल हा मुक्त झालेला नसेल. स्त्रिया अन्याय-अत्याचारातून मुक्त झाल्या पाहिजेत असा तो विचार मुक्ताने त्या ठेवला होता. स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार नष्ट होऊन ती आजही पुरुषाशिवाय खंबीर उभी राहावी. आपल्या पायावर निस्सीमपणे जगण्यासाठी तिने कुणाचा आधार घेऊ नये. ती खंबीरपणे, निर्धास्तपणे रहावी. अस्तित्व जगावी असा विचार ठेवणारी मुक्ता साळवे त्या काळातली एक खंबीर आणि रणझुंजार नेतृत्व असणारी स्त्री आहे. मुक्ता साळवे यांच्या तत्वाचा साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीविचार आणि हक्क, अधिकाराच्या बाबतीत विचार मांडला होता. तो इथल्या दलित गुलाम म्हणून जनतेला समजणे गरजेचे आहे. कारण की, आपल्या घरातील स्त्रीची काय अवस्था असेल ? काय आहे अवस्थाआजची स्त्रीची ? हे वास्तव आपल्याला कळले पाहिजेत. नव्या युगाच्या या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर स्त्री अजूनही मैला काढण्यात धन्यता मानत आहे हे कितपत योग्य ?
                                                कृषी प्रधान संस्कृती असलेला हा देश आतून जातिप्रधान संस्कृतीने व्यापलेला आहे, वेढलेला आहे. आणि ह्या काटेरी कुंपनाच्या मागेपुढे धर्माचे नियंत्रण आहे. जातीवरून प्रतिष्ठा, जातीवरून काम, जातीवरून आत्मसन्मान - मानसन्मान आणि जातीवरून अर्थकारण, राजकारण, धर्मकारण होते आहे. आजचा काळ धर्माच्या विचाराने पिळून टाकत जातिव्यवस्था बळकट करणारा आहे. म्हणूनच आपल्याला मॉब ब्लिचिंगसारख्या समस्या समाजाच्या समोर उभ्या राहिलेल्या दिसतात. कत्तली होतांना दिसत आहेत. त्यातल्या त्यात स्त्री ही दुय्यम बाब ठरली गेली असल्यामुळे तिच्यावर अन्याय – अत्याचाराची पातळीही जाती वर्गावर आधारित आहे. म्हणजे जितक्या खालच्या जातीतील स्त्री असेल तिला भारतीय समाज व्यवस्थेनुसार तितक्या खालच्या स्तराचा अन्याय - अत्याचार तितक्या खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या स्त्रीला सहन करावा लागत आहे. आणि सहाजिकच तसा जाच सहन करतांना आपल्याला आजच्या काळातील स्त्री दिसते आहे. म्हणूनच आजची आंदोलने, चळवळी, मोर्च्या, हे सुद्धा त्या जाती वर्गावर आधारित स्त्रियांच्या अन्याय – अत्याचारविरोधी प्रचारासाठी त्या त्या वर्गाने उभे राहतात. जातीवार मोर्चे, आंदोलने निघतात. मग तो मराठी क्रांती मोर्चा असेल की निळे झेंडे घेऊन जाणारी, भगवे झेंडे घेऊन जाणारी, हिरवे झेंडे घेऊन जाणारी, पिवळे झेंडे घेऊन जाणारी मोर्चाची बांधणी असेल. ती केवळ रंगावर, जातीवर, धर्मावर आणि भारतीय जात व्यवस्थेवर आधारित अन्याय अत्याचाराविरोधी शक्ती असेल ती अशी विभागली गेलेली आहे. स्त्री ही स्त्री असते. ती कोणत्या जातीची नसते. ते माणूस हा माणूस असतो कोणत्या जातीच्या नसतो. कोणत्याही धर्माचा, पंथाचा वा एका वर्गाचा नसतो. समाजिक सकारात्मक परिवर्तनवादी वहिवाटीचा व्यक्तित्वउद्गाता असतो. म्हणून आपल्यालाही वर्गवारीयुक्त विघटनवादी विचारवृत्ती नष्ट करून शक्य असलेला मानवसमाज निर्माण करण्यासाठी आजच्या काळात नव्याने विचार करावा लागेल. शारीरिक अस्पृश्यता संपलेली असली तरीही ही मानसिक गुलामगिरीची अस्पृश्यता कुणाच्याही मेंदूतून संपलेली नाही. मग तो अस्पृश्यता सहन करून घेणारा दलित असेल किंवा दलितांच्या दलितांत असलेली अस्पृश्यता असेल. ती अश्याप्रकारे पाझरलेली जातव्यवस्था संपलेली नही. उलट घट्ट होतांना दिसत आहे. अस्पृश्यता आणि त्याच्या तळातली ती स्त्री एकीकडे जाती धर्माने व्यवस्थेने किडलेली, पिचलेली, शोषलेली तर आहेच; पण जाती वर्गानुसार तिच्यावर अन्याय  त्या त्या जातीने त्या त्या धर्माने तिला जगण्यात बहाल करून दिला आहे. स्त्रिया ह्या आजही पिडलेल्या, अन्याय-अत्याचार झालेल्या अवस्थेत जीवन कंठत आहेत. गावखेड्यापासून ते दिल्लीतल्या गणितातही हे प्रमाण खूप टोकाचे आहे. जातीधर्माकडे माणसाने वैचारिक पातळीने समता, बंधुतां, ऐक्य या भावनेने पाहिले पाहिजेत. माणसाकडे माणसाच्या दृष्टीने पाहिले पाहिजेत. ते पाहणे मागासलेपणाच्या दृष्टीने नसावं म्हणून आपल्याला विवेकवादाने या ठिकाणी बघावे लागेल.
                                                १८५२ मध्ये मुक्ता साळवे यांनी आम्हाला हा विवेक दिला होता. की जो धर्म आम्हाला माणूस म्हणून समजतच नाही. ही धर्माची पुस्तकं आम्हाला हात लावायला सुद्धा मिळत नाही. पाहायला सुद्धा मिळत नाही. पाहायचं सोडा आमच्या कानावर त्याची शब्दही ऐकायला पडू देत नाही.एखादा शब्द चोरून एकला किंवां कानावर पडला की खाली पडून लाथाबुक्यांचा मार पडतो. तो धर्म आमचा कशावरून आहे ? असा प्रश्न ज्या वेळेस त्या निबंधातून मुक्ता साळवे आपल्या समाजाच्या समोर मांडते आहे त्याचबरोबर ती  इंग्रजांच्या समोर माहिती, ही धर्माची कैफियत, समाजाची कैफीयत सांगते. वास्तवापासून दूर न जाता वेदना सांगते आहे. समाजाची, मानवाची कीव जर धर्माला येत नसेल ती धर्माची शिकवण न्यायला धरून आहे का ?  तर ती असते सकल मानवजातीला धर्माने काळीमा लावणारी शिकवण ठरेल. धर्माच्या आधीन राहून माणसाला झालेला  हा शोषणाचा रोग नष्ट केला जावा. मानवानेच इथे माणूस शोषण केलेला आहे. माणसाला धर्माने आपलं मानलं पाहिजे पण धर्म तसे वागतांना दिसत नाही. त्याची ही अशी शिकवण असेल तर त्याची समीक्षा झालीच पाहिजे. आणि धर्माच्या विरोधात केलेली ती पहिली समीक्षा आहे. त्या काळातला तो प्रश्न आहे, की आम्हाला धर्म नाही. धर्माच्या आधीन राहून आम्हाला जगता येत नाही. कारण की धर्म आम्हाला माणूस म्हणूनच घेत नाही. आणि याचे उत्तर १९५६ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. ते म्हणजे, धर्मांतर...!” “पण तरीही का थांबले आहेत समाज परिवर्तन करण्यासाठी धर्महीन ? मुक्ता साळवे यांनी सांगितलं की, आम्ही धर्महीन आहोत. धर्मरहित आहोत. आणि धर्मरहित राहणं हे बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या उद्देशाने योग्य आहे का ?” हे काळाच्या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकात आपल्याला समीक्षेच्या दूरदृष्टीने, समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने तपासून घ्यावे लागणार आहे. कारण की संविधाननिर्मिती ही इथे भारतीय परिप्रेक्षात सर्वोभौम तत्वावर आधारित आहे. भारतीय विषमतेच्या सूत्राला संविधानामुळे अस्तित्वहीन व्हावे लागेल. त्यासाठी आज आपली समीक्षा ही लोकशाही तत्वावर आधारित आहे का ? अशी उलटपक्षी तपासणी करणे गरजेचे आहे. म्हणूनच भारतीय विषमता इतकी बहुअंगी एकमेकात मिसळलेली गुरफटलेली आहे. आणि ती तोडली गेली पाहिजे. ती थांबली गेली पाहिजेत, तिला नष्ट केल्या पाहिजेत. तरच सकल मानव जातीची वैश्विक भूमिका घेणे आज कळाला सोपे होईल.
                                              आजच्या समकालीन साहित्य आणि समाज चळवळी
, संघटना ह्या वितुष्टीत होताना दिसत आहेत. त्यांच्यात फुट पडतांना दिसत आहेत. फुटीरतावादी दृष्टीने त्या विचारहीन घडत आहेत. यात गटातटाचे राजकारण निर्माण होत आहे. आणि हे असं होणं म्हणजे आपल्याच प्रगतीला पण खीळ बसण्यासारखा आहे. आज संघटनांना ध्येयधोरणे नाहीत. आज चळवळींना योग्य दिशा व विचारतत्वाने काम नाहीये. योग्य दिशेने जाणारी उद्दिष्ट नाहीत. कारण की आपण नव्या तंत्रज्ञानाच्या युगात जगतांना आपल्याला आपली उद्दिष्टे या तंत्रज्ञानाने, आजच्या गतिमान जीवनाने, आजच्या या धर्मांध जीवनाने, इतकी ढगाळ करून ठेवलेली आहेत की, समोरचे दिसणे कठीणच झालेला हा काळ आहे. आणि एका अर्थी ही नकारात्मक भूमिका आपल्या मानसिकतेवर, आपल्या जगण्यावर, आपल्या असण्यावर, नियंत्रण  ठेवण्याचे काम प्रस्थापित व्यवस्था करीत आहे. वैचारिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, नैतिकश्या विविधांगी असलेल्या गुलामगिरीत जगणार्‍या लोकांवर अगदी काटेकोरपणे नियोजन आणि नियंत्रणही ठेवत आहे. चळवळींकडे योग्य प्रकारे कामाची नियोजने नाहीत. उद्दिष्टांची ध्येयधोरणे आणि परिपूर्ती करण्याच्या मार्गाने असणारी कार्यक्रमाची सुसंगतवार नियोजन नसल्यामुळे समाजाच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. चळवळीच्या अशा कारणांमुळे चळवळीकडे वैचारिकता भंग पावत आहे की जी मुलभूत तत्वांनी असली पाहिजेत. आज वैचारिकता कमी होते आहे का ? आपला अभ्यास कमी पडतो आहे का ? आपली समीक्षकाची भूमिका मांडतांना कमी पडतो आहोत का ? आपल्याला प्रश्न विचारायचा जो काही अधिकार असतो हाच आपला कोणीतरी मारतो आहे का ? तो विचार मांडतांना विचार कराणारा आहे धडपडतो आहे का ? तर का धडपडतो आहे. हे आपल्याला आज तपासणे गरजेचे आहे. कारण की, आपल्याला आपल्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून देणारे, संविधानाच्या दृष्टीने असणारे जे काही तत्त्व आहे. या तत्वाच्या विरोधात असणारे एक प्राबल्ययुक्त सत्ता आणि धर्म आपल्या भारतीय राजकारणात, अर्थकारणात आणि मानसिकतेमध्ये मोठी भूमिका बजावतांना आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. म्हणूनच दलितांवर होणारे अत्याचार - अन्याय असेल किंवा जो वर्ग सर्वहारा आहे, जो वर्ग पिसलेला आहे, कोचलेला आहे, अशा वर्गांवर जबरीचा अन्याय - अत्याचार होतांना आपल्याला आजच्या कोणतीच का कळकळ वाटत नाही. ही शोकांतिका या आजच्या काळात का दिसत आहे ? असा काळ हा सहनशिलतेच्या पलीकडे जाऊन टोकाची भूमिका घेण्याची गरजेचा आहे. म्हणूनच त्या काळात मुक्ता साळवे निसंकोच कुणालाही घाबरता, प्रकटपणे आपली भूमिका मांड होती. धर्माच्या खाली जातीची माती आहे. जातीची माय निजवल्या जात आहे. आणि तिची वेदना ही कुणीही ऐकायला तयार नाही. आणि म्हणून आपल्याला या धर्माला फोडून काढले पाहिजेत. की, जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. आज पाणी पिले म्हणून लहान मुलांना उघडे - नागडे करून मारणारे गट-तट समाजामध्ये निर्माण झाली आहेत. ऊसतोड कामगार महिलेला पैसे परत न दिल्यावरून दबावाने दाबल्या जाऊन तिच्या जीवन जगण्याच्या अस्तित्वालाच नाकारले जाते. संघटनांच्या कार्यकर्त्यांना जीव नकोसा का वाटत आहे ? आज वीटभट्टी कामगाराला विष्ठा खाण्यास का भाग पाडल्या जात आहे ? दीनवाणे करत हिणवले जात आहे तरीही आपण गप्प कसे ? अन्न खाणाऱ्या माणसाला गु खायला लावते असे आहे ही व्यवस्था ? हे सर्व प्रकार माणूस आणि मानवतेला काळीमा फासणारी आहेत. भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाला विरोध दर्शवणारी आहेत. म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाने अधिकार आणि हक्क आपल्याला अधिकाराने जगता आले पाहिजेत. विचार करता आला पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत. अन्यथा त्याच्याविरुद्ध बोलले गेले पाहिजेत, लिहिल्या गेल्या पाहिजेत, विचार करता आला पाहिजे. केवळ बंदुकीच्या  गोळीने क्रांती करता येत नसते आजची क्रांती ही वैचारीकातेने करावयाची अशी आहे. आजची परस्थिती शब्दावर आहे. लिखाणावर आणि आजच्या काळात आपल्याला शब्द करणे गरजेचे आहे. वास्तवाविषयी  बोलणे  गरजेच आहे. पार्श्वभूमीवर आपल्याला आपले मत मांडणे गरजेचे आहे. आणि तो आपला अधिकार आहे. सामाजिकदृष्ट्या हक्क आहे.
                                                अण्णाभाऊंची मैना ही त्यार्थी क्रांतीची गोष्ट करणारी मैना आहे. ती म्हणजे देश, राष्ट्र, राज्य, अभिमान असलेली एक युक्ती आहे. आणि ते सांगताना मानवतेप्रती असलेली ऐक्यतेची भावना ठासून भरेली आहे. या भावनेला कर्तुत्वाची झालर लावत ते बिनी मारायची बाकीच राहिली आहे असे प्रबोधनयुक्त सांगतात. अण्णाभाऊ साठे म्हणतात की, अजून काळाच्या टप्प्यावर ती बिनी मारायची बाकी राहिली आहेच.ज्या बिनीची आज सामाजिक परिवर्तनाची भूमिका निर्माण करायला गरज आहे. आजही आपल्याला ती बिनी मारता आली का ? आजच्या काळात आपल्याला निक्षून तपासता आले आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. मुक्ताचा काळ ते अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा काळ यातली तफावत, बदल व बिनी मारायची बाकी राहिलीच आहे याची मीमांसा करणे महत्वाचे आहे. महात्मा फुलेंनी असे सांगितले नव्हते की तुमच्या कार्यक्रमाला आम्ही येत नाही पण आमची जातीवार, गटवार, धर्मवार, पंथवार विभागणी होऊन तसे तसे आम्ही साहित्यसंमेलने उभे करू. विभागत राहू. हा उद्देश महात्मा फुले यांच्या विधानाचा कधीच नव्हता. समाजाने काय वर्गवारी करून ठेवली आहे पुढे ? ही वर्गावरी आणि विभक्त झालेली विचारसरणी जोडण्याचे काम आपल्या पिढीवर आहे हे विसरून चालता कामा नये. आम्हांला ही विभागणी नको होती ती महात्मा फुले यांच्यानंतर झाली  आहे. समाजामध्ये झालेली ही गटातटाची विभागणी चळवळीच्या पारीवार्तनिक बाबतीत योग्य आहे का ? हे आपल्या वैचारिकतेने तपासता ले पाहिजे. ज्या प्रवाहाच्या विरोधात लढायचे आहे त्या प्रवाहाला समजून घेतले गेले पाहिजे. प्रवाहाचा रोध - विरोध समजता आला पाहिजे.  काळाला पारखून असणे गरजेचे आहे.
मानवताद्रोही प्रवाहाशी लढा देण्यासाठी एका विचाराने पुढे आले पाहिजे. त्या काळात महात्मा फुले, हुजी वस्ताद, मुक्ता साळवे, गणा साळवे आणि तत्सम मंडळी, आणि सावित्रीबाई फुले ह्या पुढे आल्या आणि तो काळ त्यांनी पेलून धरला. एक नवी दृष्टी त्यांनी समाजाला दिली. आजचा काळ आपल्याला पेलता येतो का ? ही आपली पडीक होत चाललेली भूमिका तपासून घेणे गरजेचे आहे. आपल्याला आपले  सतराशेसाठ संमेलनाचे चाळे बंद करून एक होता आले पाहिजेत. तेव्हा महात्मा फुले यांनी सांगितलेला नकार आपल्याला कळणार आहे असे हे कोडं उलगडता येईल. धम्मातही आनंदवन - लाडवण या जाती उपजाती आहेत. हे असे का बाबासाहेबांना अभिप्रेत होते का ? विभाजित असावे यासाठी धर्मांतराचे ते प्रयत्न होते का ? त्यावेळेस ह्या जाती बाबासाहेबांना फुटपट्टी करायच्या होत्या का ? विखुरलेले असणे असे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. मांगा - महारांनी जे धर्मांतर केलं त्यात कैक ख्रिश्चनांमध्ये मांगेले,  मुस्लिमांमध्ये मांगेले, बौद्धांमध्ये मांगेले. तिथे जात नाही म्हणून ते तिथे गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना असे समजले की, जातीतही जात  पाळली जाते. कुठला रोटी - बेटी व्यवहार होत नाहीये. धर्मांतरित झालेले लोकांच्या सोबत धर्मांतरित अनार्या लोकांचा कुठलाही जातीव्यवहार होत नाही. हा एक जातीचा वाडा आहे. आणि या जातीच्या आडवाटेत आपण बसलोय.  ना इकडे ना तिकडे पता येतं. काही मांग अजूनही त्या सीमेवर उभे आहेत. हे दुःख आणि सुख दोन्हीतल्या भूमिका आज तपासून घेणे चळवळीला आणि विवेकाच्या लेखणीला गरजेचं वाटतं. सत्य तर दुःख मानून संपणार नाही. तर ते तोडले पाहिजेत. त्याच्या निर्मितीची कारणे नष्ट केली पाहिजेत. दुःखाला कवटाळून ते जखडून घेऊन, निगरगट्ट बसून ते दुःख नष्ट होणार नाही. वेळच्या वेळी त्याला तोडले पाहिजेत. दुख जखडून घेऊन शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, नैतिक, आणि सांस्कृतिक उन्नतीच्या वाटा धुळीस लाणार आहे अश्या दुःखाला तोडले पाहिजे.
                                                १९४९ रोजी भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांना संमत झाल्या पासून आपली दुःखी मिटली आहेत का ? आम्हांला तो अधिकार मिळालेला कि जो  एका घटनेने प्रदत्त केलेला आहे.  ते स्वातंत्र्य मिळालेले आहे का ?  ही समता आहे का आमच्या समाजामध्ये ? भारतीय समाजामध्ये ती बंधुता आहे काय ? ही विविधता असूनसुद्धा विचारांमध्ये वैविध्यता आहे का ? आम्हांला पाहिजे होतं संविधानिक तत्व ते मिळालेलं आहे का ? बाबासाहेबांनी 1949 च्या काळात सार्या राष्ट्राला अर्पित केलेल तत्व प्रत्येकाच्या घरी इतकी वर्ष पोचलेलं आहे का हे तासने गरजेचे आहे. त्याची अडसर शोधणे गरजेचे आहे.  साहेबांनी सांगितलेल्या संविधानिक आहे  त्या अधिकाराची प्राबल्ययुक्तसांगता  आम्हाला करता येते का ? समता,  स्वातंत्र्य,  बंधुता,  एकता आणि भारतीय सार्वभौम स्वातंत्र्य हीमूळ बीज मूलभूत तत्वे आहेत ही आजच्या धर्मशाही राजकारणाने खाऊन टाकले आहे. विषमता नष्ट करण्याचे काम महात्मा फुले, मुक्ता साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महान तत्त्वज्ञांनी व्यक्तींनी सांगितलेले आहे. आपल्याला मतदानापासून लोकशाही मिळाली परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्याला अजूनही मिळालेली नाही. धर्म बदलला तरी माणूस बदलल्याशिवाय काही उपयोग होत नाही. धर्म बदला जरी असला तरी माणसाला त्यात जातीत मोजले जात असेल तर धर्म बदलून ते दुःख घेण्यात गरजच काय ? असा एक विचार करणारा समाज गट इथे उभा आहे या सीमेवर आजही.
                                              आजच्या वास्तवाकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक अस्तित्वाकडे हे आपल्या या उपयोगितेच्या वस्तूची, गरजेच्या बाबीची उपलब्धता आहे म्हणून व्यवसायी वृत्ती बोकौन आलेली व्यवस्था नजरेस दिसेल. तरीही आपण त्यांची बरोबरी ही केलीच पाहिजे. कारण धर्म आणि धर्माच्या जाचक अशा काळात मुक्ता साळवे खंबीरपणे ठासून जगाला सांगते आहे की आम्ही धर्महीन आहोत. एक वाक्य तिने धर्मबरोबरीच्या तत्त्वांनी सांगितले आहेत. त्याला वास्तवाची जोड दिली आहे. सामाजिक विवान्च्नेची हक तिने त्यात गोवली आहे. आज सर्व भूमिका बदलू जात आहेत. बदलवल्या जात आहेत. तंत्राद्नायान बदलत आहे. त्यादृष्टीने बदल घेणे अगत्याचे ठरेल. कारण की आपल्याला नव्या तंत्रज्ञानाने या सर्व मागच्या भूमिका होत्या त्या नव्या अर्थाने घेणे आणि त्याची नव्या परिस्थिशी संदर्भित करणे गरजेचे आहे. कालच्या प्रस्थापित वर्गाची  असलेली वर्चस्ववादी भूमिका या तंत्रज्ञानाने तोडलेली आहे. प्रत्येकाकडे आता स्मार्ट फोन आलेला आहे. नवे तंत्रज्ञान आलेले आहे. प्रत्येकाकडे आता एक माध्यम आलेले आहेत. प्रत्येकाकडे एक संवेदना आणि संज्ञासंकल्पनेला सांगण्याचा, समजून सांगण्याचे एक तत्व आलेला आहे. हे सर्वांना सहज उपलब्ध आहे. त्या काळात मुक्त साळवेंनी सांगितलेली शब्द, संज्ञासंवेदना आणि या बाबीतून मांडलेले काही तत्त्व आहे. ते तत्व सर्वांना सांगण्याची आज भूमिका प्रत्येकाकडे आहे. असावी. आणि ही जबाबदारी घेताना,  सांगताना आपल्याला पूर्वाश्रमीची, काही पूर्व अनुभवाची आणि पूर्व बाबींवर आधारलेली संज्ञासंवेदना आपल्याला तोडून नवी रूपकाच्या आधारे नव्या सदस्यांच्या आधारे नव्या मतांधारे मांडणे गरजेचे आहे. पारंपारिक जातीच्या उतरंडी त्या तर तोडला गेल्याच पाहिजेत. पण जाती मागच्या ज्या संवेदना आहेत. त्या आपल्याला नवीन मानवतेच्या मूल्यांची उभारणी करत चांगल्या संवेदना राखत मानवी हितास रोध निर्माण करणाऱ्या संवेदना तोडणे गरजेचं वाटतं. नव्या काळात नव्या जाणीव, संकल्पनेला आणि रचनात्मक ज्ञानाची उभारणी होत असते. असं १८५६ मध्ये मुक्ता सांगताना दिसून येते. ज्ञानाचे बळी होऊ नका. तर ज्ञान रचना आणि न्यायव्यवस्था समजून घ्या. ज्ञानाने बळकट असतात ते ते सत्ता शासनकर्ते असतात. आज सत्ता शासनकर्ता वर्ग कोणता आहे ?  आणि तो काय करतो आहे ? तो दलितांसोबत कशा प्रकारची भूमिका बजावतो आहे ? प्रशासनाची भूमिका बजावतो आहे का विकासाची भूमिका बजावत आहे ? हे आपल्या सर्वसामान्य माणसांना सांगणे गरजेचे आहे.



विवेकवादी दृष्टीचे लोक हे समजून आहेत सांगुन गेले भिमराव बदलला जातो आणि ते शाश्वत मूल्यांच्या आधारावर बदलला जातो राहतात एक जरी बदलला जातो तरी कारण की मानता चे मानवतावादी अंगाच्या विचारसरणीमध्ये संविधानिक मार्गाच्या अनुषंगाने गेलेले तत्त्वांची मूलभूत गरजांची मूलभूत मांडणी ही बदलत्या जगाला शाश्वत मूल्य देणारी असते हे आणि ही असणे गरजेचे आहे आपल्याकडे रंगाचा द्वेष करायला लावणारी मानसिकता आहे आणि ती आली कुठून तपासता आले पाहिजे तुला सौंदर्यवादी मानसी गुलामीच्या तळ ोडला पाहिजेत म्हणून आमचा धर्म नाही असे सांगणाऱ्या विषमुक्त त्यावेळेस गोर्‍या लोकांनी विषयी आदर आपुलकी भावना आहेत मुक्त आणि व्यक्त होण्याचे माध्यम होतं ते मुख्य त्या काळात सांगितले आहे इंग्रज आले आणि स्पर्शाची भावना व्यवस्था निर्माण केली होती ती सर्व मिळून गेली आधारित आहे होते इथली जातीव्यवस्था ही अस्पृश्यतेच्या अंगाने आहे हे त्यांना माहीत नव्हतं म्हणून ते बिनधास्तपणे अस्पृश्यांच्या लोकांसोबत वावरत असत आणि प्रस्थापित व्यवस्थेला मान्य नव्हतं कारण की जे गुलाम होते इथे या व्यवस्थेने हजारो वर्षे ज्यावर गुलामगिरी केली त्या गुलामगिरीची नवी पाय मांडणी इंग्रज कळत करत होते आणि हे करताना त्यांनी माणसाला माणसासारखे वागवलं दलितांवर होणाऱ्या जो पूर्वीचा न्या त्याच्या डोक्यातून थांबवला माणसाला माणूस म्हणून त्यांनी घोषित केलं होतं म्हणून त्या अर्थी मुक्ता साळवे आपल्याला इंग्रजी धार्जिण्या वाटत का असा जो प्रस्थापित व्यवस्थेचा आरोप आहे हा आपल्या येथे खोडून काढता येईल सत्य बोलणाऱ्या मुरगळला ज्यावेळेस जीव कापू म्हणून सांगितले जाते आजच्या काळामध्ये ही पार्श्वभूमी आली कुठून हे व्यवस्थेला बोलण्याचे धार येते कुठून आलो कुठून त्या काळात महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांनी लहुजी वस्ताद मुक्ता साळवे व्यवस्थेच्या विरोधात शोषणाच्या विरोधात आणि अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पाऊल उचललं त्या काळात त्यांचं अस्तित्व काय असेल त्यांना काय मानसिक तिला सामोरे जावे लागले असेल हे आजच्या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेणे गरजेचे आहे ओळखा बोट महात्मा फुले म्हणतात बोट ठेवून ते ओळखले पाहिजेत असं म्हणतात त्यावेळी जगण्यापेक्षा साहित्य वेगळे असू शकत नाही धोरणे आणि राजकीय प्रवाह हे त्यापासून वेगळे राहू शकत नाहीत सनातनी धर्माचे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं सर्रास बोलले जातो किती हजारो राजवटीत अस्तित्व असलेल्या मुरलेलं रक्तात विसरलेले विचारलेलं भिनलेलं हे कसं बोलू शकता येईल हे कसं सोडता येईल आपण हिंदू राष्ट्र धर्म निर्माण करण्याचे स्वप्न पाहतो आहोत येथे प्रस्थापित व्यवस्था तर हे सोपा आहे का रंग आणि म्हणूनच रंग आणि मानसिकता ही आपल्याला यामागे असलेली भूमिका तपासून घेणे गरजेचे आहे हिरवा रंग मुस्लिमांचा विचार करा आपण जर हिरवा रंग मानत नसत उत्तर आपल्या खाण्यातून हिरव्या पालेभाज्या जायला पाहिजे वस्तू आणि धारणा कसे बदलता येईल ते आपल्याला समजले गेले पाहिजेत
                                              आजचा काळ म्हणजे हा ज्ञानाचा अधिकार एका विशिष्ट जातीकडे वर्गाकडे आणि धर्माच्या आधी नसल्याने आपल्याला काय शिकायचं कसं शिकायचं किती शिकायचं आणि कशाला शिकायची ह्या गोष्टी त्या विशिष्ट जातीकडे धर्माकडे वर्गाकडे बांधून आहेत म्हणून नव्या ज्ञानरचनावादाचा चिनी माणसा आपण आज करणे गरजेचे आहे अठराव्या शतकात महात्मा फुले आणि यांची मक्तेदारी मोडीत काढत स्त्री शूद्रातिशूद्रांना ज्ञानाचा अधिकार मिळवून दिला त्यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे जिने मान महाराच्या दुख याविषयी निबंध लिहून शोषण करणाऱ्या संस्थांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करीत विषमतावादी संस्कृतीला तीव्र शब्दात नकार दिला आणि हे करत असताना त्यांनी धर्माला सुद्धा सोडला नाही जो धर्म आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही माणसाचं अस्तित्व म्हणून धर्माला मान्य नाही सर्व जर आपण पृथ्वीतलावर मानव हे सारखेच असू रक्ताने असण्याने अस्तित्वाने तर कोणता धर्म माणसाला माणूस म्हणून ठरवत नाही म्हणून आम्ही धर्मरहित माणसे आहोत असे स्पष्ट शब्दात मुक्ता त्या काळात सांगते तो काळ म्हणजे अतिशय जाती वास्तव घेऊन चालणारा काळा हे धर्माचे अवडंबर होता कामा नये म्हणून जिथे जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा तो धर्माचा अभिमान असलेला काळ आहे बहुजनांना ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा रोग जडला आहे यावर एकच औषध ज्ञानृपी औषध आहे असे सांगून ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारी मुक्ता एक क्रांतिकारी आणि आणि क्रांती दर्शकही ठरते आहे त्या काळातली एक ती विविध पैलू उघडणारी जोखीमच आहे भांडवली विचारधारा यात जोपासत संस्कृतीचे वाहक म्हणून जी भूमिका आज काही समाज बजावत आहे त्याला महात्मा फुले आणि मुक्ता साळवे यांच्या भूमिकेला अनुसरून त्याची बंडखोरी आपण अशा काळात नव्या समीक्षणे नव्या विचारधारेने आणि नव्या विश्लेषण आणि करणे गरजेचे आहे समतावादी परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि सन्मान विचार या बाबींचा करणे गरजेचे आहे
                                              जातिप्रधान वास्तव असलेला आणि मूलभूत जीवनपद्धतीवर जून जातीचा निगरगट्ट पगडा आहे अशा काळात आपणास वावरतो आहे 855 असली हा ज्यूस निबंध मुक्ता साळवे यांनी अभ्यास करून लिहिला त्याची आजच्या काळामध्ये गरज काय आहे वाचण्याची त्याची समीक्षा करण्याची त्याची विश्लेषण करण्याची आजच्या वास्तवाला त्याचे धागे-दोरे लावण्याची गरज काहूर लागते आहे धर्म नाही हा मुद्दा गरजेचा आहेच आहे परंतु वास्तवाच्या सत्तेला तो देणे गरजेचे आहे आज धर्म प्रणित असलेले राष्ट्र निर्माण करण्याची एक वर्चस्ववादी वृत्ती आपल्या लखनऊच्या रस्त्यांवर तू काश्मीरचा आहे म्हणून सरेआम मारण्याचा प्रयत्न करते आहे माणसाला हे चुकीचा आहे आणि संविधानाच्या विरोधात वर्तन आहे म्हणून आज आपल्या धर्माची चिकित्सा माणसाच्या वागण्याची चिकित्सा केली पाहिजे त्या काळात वर्चस्ववाद यांच्या वर्चस्वाला मुक्ता नाकारते आहे धर्मचिकित्सा करते आहे ती वास्तवाचं विश्लेषण करते आहे आणि हे करणं त्या काळातले गरजेचं होतं तसंच आजही ते गरजेचे आहे प्रत्येक काळाची समीक्षा करणे चिकित्सा करणे विचार करणे प्रश्न विचारणे हे त्या त्या काळात त्या त्या विचारसरणीने केलं होतं या विचारसरणीने आपल्याला आज करणे गरजेचे आहे म्हणून मुक्ताची विचारधारा आज या राजकीय पार्श्वभूमीवर सामाजिक पार्श्वभूमीवर अर्थ कारणांवर तपासून नव्या अर्थकारण यांवर तपासून पाहिले पाहिजेत निश्चिती केली पाहिजेत आणि आपल्याला नव्या समाजाच्या उन्नतीकरिता नवे विचार मूल्यात्मक दृष्टीने पेरले गेले पाहिजेत त्या काळात शिक्षक शिक्षण आणि साक्षरता या दोन्ही भेद करणारे मुक्ता जातीचा भेद समजला पाहिजे म्हणून अग्रेसर असते धर्माची चिकित्सा आणि भांडवली वृत्तीचा अभ्यास करणारी मुक्ता बाजारीकरण आणि मानसिकतेत उभ्या राहिलेल्या आहेत या भिंतीला तडा शेती शेत घालत खेद घालत नवे प्रश्न निर्माण करू पाहते आहे स्त्रियांचे शिक्षण असेल स्त्रियांवर अन्याय अत्याचार असेल किंवा उघड्यावर बाळंत झालेल्या महिलेच्या दुःखाचं निरीक्षण वर्णन किंवा उपाययोजनेचे सत्य सांगणार असेल शिक्षण कशासाठी घ्यायचं का घ्यायचं कशाला घ्यायचं किती घ्यायचं आणि केव्हा घ्यायचं कुणासाठी घ्यायचं हे प्रश्न ज्यावेळेस मुक्ता करायला लागते त्यावेळेस सहाजिकच असतील सत्य शोधण्यासाठी मानवासाठी मानवा मानवा मधील असलेली असा म्हणता अस्पृश्यता आणि शोषणाचं षडयंत्र नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा मूळ असावा असंही म्हणायला लागत असते ज्ञानाची अधिकार अधिकारी का ही केवळ एकाच वर वाकडे असावी अशी देवाची इच्छा नाहीये की देवांनी सर्वांना सारखं बनवलेला आहे म्हणून देवा आमच्यासाठीही शिक्षणाचे काहीतरी सोड आम्हाला शिक्षण घेऊ देत असे मुक्त ज्यावेळेस निर्विवादपणे म्हणते त्या निर्मिक आला पुढे निर्मिक असे म्हणतात महात्मा फुले तर तो जगन नायक जो सर्वांना उत्पत्ती द्वारे निर्माण करतो सारख्या पद्धतीने तो कुठलाही भेद करत नाही मग धर्मभेद का करतो माणसामाणसांमध्ये धर्म का सांगत नाहीये की या माणसांना सुद्धा ज्ञानाचा अधिकार आहे असं ज्यावेळेस मुक्त म्हणायला काही त्यावेळेस ज्ञान आणि सत्तेचे धर्माच्या राजकारणाची माणसं मी मासा मुक्ता करू लागते आहे आपल्या जनसमूहात असलेल्या जातीपाती राजकीय खेळी आणि ज्ञानाची व्यवस्था करून करण्यासाठी काढण्यासाठी आपल्याला नवा विचार करणे गरजेचे आहे आणि यासाठी पुढे हा शब्द निर्माण होतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संघर्ष काय आहे तर शिकल्याने माणूस एक विचार होतो एक संघट होतो आणि मग हा संघ झाल्यानंतर आपण काय शिकलो कशासाठी शिकलो कुणासाठी शिकलो आणि हे शिकणे गरजेचे का होतो असा ज्या वेळेस विचार करायला लागतो त्यावेळेस संघर्षाचा पाया मजबूत व्हायला लागतो आणि तो पाया पुढील या तीन शब्दांनी करून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे शिक्षणासाठी सर्वांना मोफत आणि खुले शिक्षणासाठी पर्याय उभे करून करून दिलेले आहेत ज्या हजारो वर्षे हजारो वर्षे माणसाला ज्ञानाचे अधिकारिता नव्हती ती अक्षरे गिरवण्याची मोहन होती त्या माणसाला प्रवाहात आणण्यासाठी पुढे अनेक प्रयत्न या ठिकाणाहून होत गेलेले आहेत आणि म्हणूनच या गुलामी टिकून राहावी गुलाम नष्ट होऊ नये गुलामी पण नष्ट होऊ नये म्हणून प्रस्थापित व्यवस्था नाही मुलांवर दलील झालेल्यांवर अन्याय अत्याचाराच्या षड्यंत्र उभी करू पाहते आहे आजच्या काळात दुसरं-तिसरं काही घडत नसून गुलामीची व्यवस्था तशीच असावी शिक्षण हे केवळ नोकरी म्हणजे एका गुलामीचे प्रतीक बाबा गुलामी गुलामाने गुलामासारखं रहावं त्यांनी जास्त विचार करू नये हे त्यांनी सेवा धर्म स्वीकारावा दास म्हणूनच राहावं अशिया राजकीय धर्माची आणि धर्माच्या राजकारणाचे हे तत्त्व आज आपल्याला खोडता आले पाहिजेत आज आपल्याला तपासता आले पाहिजे त्याची समीक्षा करता आली पाहिजे त्याचे वर्गीकरण करता आले पाहिजे
                                              मुक्ता साळवे यांनी त्या काळात शिक्षणाचे महत्त्व सांगताना गोरगरिबांच्या लोकांना शिक्षण किती महत्वाचा आहे आणि त्यांनी ते घेतलं तर त्यांचे रोप कसे नष्ट होतील ज्ञान हेच औषध आहे आणि तुम्ही ते प्यालो पाहिजेत असे म्हणतात मुक्ता साळवे कारण की तो समानतेचा असे होता त्यामध्ये प्रखर जातीव्यवस्था आणि वास्तवाची राजकारण हेच प्रत्यक्षपणे डोळ्याने बघितलेलं लहुजींच्या सोबत ज्यावेळेस मुक्ता गणपती तालमीमध्ये यांनी इतर वाड्या-वस्त्यांवर जात होती त्यावेळेस ते बघत होती की माणसे अजूनही मानसिकतेमध्ये गुलाब पणी जगत आहेत गुलाम आहेत ते धार्मिक गुलाम आहेत जातीव्यवस्थेचे गुलाम आहेत ते अर्थकारणाचे गुलाम आहेत आणि या गुलामीतून नष्ट होण्यासाठी ज्ञान अन्यायाची मीमांसा ज्ञानाची चिकित्सा ज्ञानाची समीक्षा हाच एक औषधाचा पर्याय आहे आणि तेव्हाच हे राजकारण थांबेल असं मुक्ता साळवे सांगते जातीचे विश्लेषण करताना मुक्ता साळवे असं म्हणते की दलित स्त्री अजूनही इतक्या खालच्या पातळीवरचं जगणे जगते आहे जीवन जगते आहे इकडे जातीव्यवस्था आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि शुद्रातिशुद्र त्याही खाली स्त्री असा जी व्यवस्थेची दहशत मक प्रक्रिया आहे जो उभा जातीच्या सांगाडा आहे उभा आहे हा वाडा आणि पायामध्ये पायात दाबल्या गेली जी स्त्री आहे ती स्त्री प्रत्येक जातीनुसार तिला वेळ मागणं हे वेगळ तिला अस्तित्वाच्या कंगोरे आहेत कारण की पुरुष धर्म आणि राजसत्तेने मानसिकतेने स्त्रीला बंदिस्त तर खेळता केलेच आहे पण दलित स्त्री ही सुद्धा याहीपेक्षा गुलामीत हे तिन्ही वरणाचे तिन्ही वर्गाचे वरच्या जातीचे दलितांना सोसावा लागतो त्याही खाली गणितातल्या दलितांच्या स्त्रियांना त्यापेक्षाही जास्त सोसावा लागतो त्यापेक्षा ही अन्याय अत्याचार सहन करावे लागतात रस्त्यावरचे बाळातपण आणि अज्ञात पण आजही आपल्या नजरेसमोर पुलाखाली मोठ्या मोठ्या ब्रिज खाली वर फ्लावर खाली कुठेतरी बस स्टॉप च्या बाजूला कचराकुंडीच्या बाजूला आपल्याला आजही दिसते आहे हे वास्तव नाही का आपल्या भारतात नाही का आपल्या डोळ्यासमोर आहे दिसत नाही का त्या काळातलं वास्तव मुक्ताने त्याकाळी सांगितलं आजच्या काळातलं वास्तव आपल्याला समीक्षा द्वारे नव्या समितीद्वारे समीक्षेची समीक्षा करून सांगणे गरजेचे आहे आणि त्याविरोधात या वास्तवाच्या विरोधात उभे राहून प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे अधिकार मिळवून देण्याचे काम तो हक्क मिळवून देण्याचं काम प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि जगण्याचा काम प्रत्येकाला बंधुता एकता आणि न्याय सामाजिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून जगण्याचे काम आपल्या प्रत्येकाचा आहे हे विसरता कामा नाही दलित चळवळ या अर्थी येथे मर्यादित होती आहे का ते ती स्त्री ज्ञान वर्ग आणि सुशिक्षित वर्ग हा आपला दहाच्या विचारांचा भाषा बदलत आहे का असा प्रश्न आपल्याला आज पडल्या पाहिजेत
दोज मेडिकल बाईट-कन्नमाई पुस्तक
आम्हीही इतिहास घडविला-उर्मिला पवार
द आदर हाफ कोकण-उर्मिला पवार
                                              आज आम्ही ईतिहास घडविला या पुस्तकात उर्मिला पवार असं म्हणते की आम्ही चळवळीत स्त्रिया आलो म्हणून दलित चळवळ स्त्री आलो म्हणून आमचा ते कट याठिकाणी सॉस झाले गेला बळी घेतला गेला आमच्या गौरी करण झालं गौरवीकरण झालं आणि कोकण मध्ये सुद्धा तो संदर्भ लागतो की जो दोष मेडिकल वाईट परिणाम आहे या या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळते मध्ये असलेली स्त्री काही वर्णन आहे जे काही महत्त्वाचे विषय आहेत किंवा तिला जे काही जगता येतं म्हणजे स्त्रियांना जातो याचे चित्रण समीक्षण या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो पुरुषी मक्तेदारी आणि घरातील प्रश्न ज्यावेळेस आपण पाहिला जातो त्यावेळेस दिलीस ती आणि तिचे समस्या असतील जे काही प्रश्न असतील ते सोडवताना दलित चळवळ आणि दलित चळवळीतील पुरुषार्थ वर्ग हे सोडू पाहतो आहे का हे पण आपल्याला पाहणे गरजेचे आहे दलित चळवळीचे रणनीती आखून दिलेली आहे त्याच बदलले आहेत का धर्म वादाच्या नव्या प्रभाव आणि त्या फलित झालेल्या आहेत का हा ही दोन टोके आपल्याला पाहणे गरजेचे आहे पुरुष आणि स्त्री पुरुष स्त्री म्हणजे ही दरी निमकी चळवळीत आहे का आणि त्यावेळेस आपण करायला लागू त्यावेळेस स्त्री-स्वातंत्र्य स्त्री समानता आणि सम्यकता या बाबींचाही विचार आपल्याला करणे गरजेचे आहे स्त्री लैंगिक आर्थिक राजकीय शारीरिक मानसिक भावनिक या दृष्टीने सक्षम झाली आहे का तिला तिच्या निवडीचे स्वातंत्र्य आहेत का तिला तिच्या जगण्याचा निर्णय करण्याचे भूमिका घेण्याचे मुभा आहे का आणि चळवळी तसं होताना दिसत आहे का आपण प्रत्येक स्तरावर प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवांवर प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यावर आपण करणे गरजेचे आहे दलित चळवळीतील काही पितृसत्ताक पद्धती आहे आपण ज्यावेळेस पितृसत्ताक हा शब्द प्रस्थापित व्यवस्थेच्या संदर्भात लाभू लागतो त्यावेळेस दलित चळवळीतील हा शब्द लागतो ना आपण चळवळीतील स्त्रियांवर होणारा काही आदरातिथ्याचा मानसन्मानाचा आणि तिचे वागणे जगण्याचा आपण परिपोष घ्यायला लागतो त्यावेळेस तिला केवळ पोस्टर लावण्यापुरतीच चळवळीमध्ये काम दिले जाते का स्थान दिले जाते का चहा करण्याचे काम गेल्यात का कपडे करणाऱ्या दलित चळवळीमधील स्त्रिया आहेत का आणि त्यांना तसं काम दिले जाते का दलित चळवळीच्या नेत्यांचे फायदा आपल्या करतो स्त्रियांची भूमिका आहे का असेही आपल्याला समीक्षण करता आले पाहिजे आणि म्हणून चळवळीमध्ये सुद्धा स्त्रिया आज मुक्त विचार करू शकतात का हे पण पाहणे गरजेचे आहे जातीअंतक प्रश्न स्त्रीने कसा घेतला हे दलित चळवळीतले स्त्रीने जातिअंताचा प्रश्न कसा घेतला आहे स्त्रिया ह्या जातिव्यवस्थेच्या द्वार आहे तसेच ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाला का त्यावेळेस स्त्रियांच्या न व्यायामाचा दृष्टीकोण नव्या विचारांच्या दृष्टिकोन आपल्याला चळवळीमध्ये घेणे गरजेचे आहे अधिकाराची मुक्तता आणि तिची स्वातंत्र्य स्वातंत्र्याची संमेक कथा आंबेडकरांना अपेक्षित होती ती आजच्या दलित चळवळीमध्ये आजच्या अन्याय अत्याचार विरोधी लढणाऱ्या चळवळींमध्ये आहे का निवडीचे स्वातंत्र्य जीवनाचे मुक्त असे धोरण आपल्याकडे आपल्या समाजामध्ये आपल्या पितृसत्ताक पद्धतीने मध्ये आजही आहे का पितृसत्ताक पद्धती केवळ उच्चवर्णीय आणि तथाकथित प्रस्थापित वर्गांकडे नाहीतर ते दिल्ली चळवळीमध्ये सुद्धा कशी आहे याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळून येईल मुलींनी स्वतःचं करते पण स्वीकारलं तर त्यांचं अस्तित्व समाजात काय म्हणून स्वीकारणार आहोत आपण सम्मेद क्रांती ह्या अर्थाने मर्यादा पाळून आहे का या चळवळी या अशा मर्यादा पाळून आहे का हे आपल्याला पाहणे गरजेचे आहे
                                              ज्यावेळेस आपण दिलीत दिलीत हा शब्द म्हणे लागतो दलित हा शब्द मला लागतो त्याला नेमके दलित कोण दलित चळवळ विशिष्ट जातीविषयी सुरू आहे का एका विशिष्ट दलित यात दरी तात्या च्या दरीत असलेल्या एका वेगळ्या जाती कडेही वरती आहे का हे कोंडाळे फोडणी आज गरजेचे आहे आहे का गरजेचे आहे कुंडली फोडणे दलित चळवळ म्हणजे केवळ एका वर्गापुरती मर्यादित राहिलेली आहे का ती भटक्या विमुक्त आणि जंगलामध्ये असणाऱ्या प्रवाहाच्या मध्ये स्थानिक नाहीयेत प्रवास अतिशय दूर लांब उभे आहेत अशा लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे का पोचण्याचे कारण का असावी असावी पोचली नाही पोचण्यासाठी काय केले पाहिजेत याचे नियोजन आपल्याला करणे करायचा धर्म वादाचे नवे आवाहन आपल्याला आपल्यातले मतभेद हे दावे अभ्यास करून तोडले पाहिजेत संपवले गेले पाहिजेत आणि त्यावेळेस आपल्याला धर्माचं आव्हान देऊन अनिष्ट रूढी-परंपरा आणि विचारांना तोडणे सोपे होईल
                                              बरोबर 166 वर्षांपूर्वीचा हा निबंध आहे 166 वर्षांपूर्वी मुक्ता साळवे असा प्रकार पण यांनी कट्टरवादी त्याअर्थी एक झुंजार असा विचार करते आहे निडरपणे ती जगते आहे आपला विचार मांडला आहे आणि केवळ 14 वर्षांची आहे हा निडरपणे विचार मांडणारी मुक्ता झुंजार आणि मूळ भूमिपुत्र असलेल्या साळवेंच्या घराण्यातली विचारसरणी आहे लहुजी साळवे यांचा आणि त्यांच्याही वडिलांचा म्हणजे राघोजी साळवे यांचा विचार वारसा आहे हा विचार वारसा घेऊन मुक्त साळवे समकालीन वास्तवाची तटस्थतेने आणि निरपेक्ष पुणे समाज वर्णने समाजात दर्शनी करून देत आहे तत्कालीन धर्म वास्तव धर्मकारण राजकारण अर्थकारण आणि जातीव्यवस्था याची मीमांसा करते आहे शिवाजी काळात ज्या परंपरेला तलवार मिळाली होती अशा कलागुण कौशल्य परंपरा असलेली मुक्ता साळवे धर्माचे चिकित्सक बनले पाहिजेत या दृष्टीचा वारसा या विचार परंपरेत आहे आणि तेच आज आपल्याला वास्तवतेने समजले पाहिजेत साळवे घराणं हे तर्कशुद्ध शौर्य पराक्रमी आदर्शवाद मांडणारं नीतिमत्ता निर्माण करणारे आणि मांजा तकलादू प्रामाणिकपणा हे हा प्रामाणिकपणा आदर्शवादाने निर्माण करणारे घरानं आमच्या घराण्यातली ही मुक्ता तिचे विचार या निबंधाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायला मिळतात मुक्ता चे गजू काका लहुजी साळवे आणि लहुजी साळवे यांचे वडील म्हणजे राघोजी साळवे ये हे देश प्रेमाचा त्याग देश प्रेम असलेले त्यागी विचारवंत अशा परंपरेचे हे मूळ आहे म्हणजेच इयत्ता तिसरी च्या परीक्षेचा एक भाग म्हणून नव्हे तर संपूर्ण मानव जातीला एक विवेकाचा विचार देणारा हा मुक्ताचा निबंध खालून वर जाणारा सिद्धांत निर्माण करत आहे की ज्या काळात इंग्रजांनी झिरपण्याचा सिद्धांत भारतीय शिक्षण व्यवस्थेला ज्ञानरचनावाद यांना लावला होता त्या काळात खालची लोकं शिकली पाहिजे तळातील ओके शिकली पाहिजे स्त्री शिकली पाहिजेत गुलाब शिकले पाहिजे तिथले इथलीही अस्पृश्य लोक शिकली पाहिजेत मांग महार चांभार शिकली पाहिजेत म्हणून खालून वर जाणारा सिद्धांत मुक्ता साळवे याठिकाणी माहिती आहे फुलावंत बाई झोडगे बाई यांचा लेख महाराष्ट्र शासन यांच्या ग्रंथांमध्ये देण्यात आलेला आहे त्यामध्ये त्याकाळी पहिली सभा झाली होती आणि अध्यक्ष होते लहुजी वस्ताद साळवे मांग महाराणा शिक्षण मिळावे हे त्यांचे नाव शाळेमध्ये घालावे आणि त्यांना शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी पुढाकार घ्यावा असे हा ठराव पास झाला आणि मग ती शाळा भिले भिडे वाडा येथे स्थापन झाली सर्वांसाठी ती शाळा होती केवळ मांगा मारण्यासाठी शाळा नव्हती तर सर्व ब्राह्मण इतर सर्व जे काही ज्यांना शिक्षण नाकारलं होतं त्यांना ज्ञान संधी नाकारली होती अशा सर्वांसाठी ही शाळा होती आणि मग या शाळेसाठी विद्यार्थी कोण विद्यार्थिनी कोणत्या कारण की उच्चवर्णीय व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अजूनही शिक्षणाचे कुठलीही दार उघड झाल्या नव्हतं स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं नव्हतं की स्त्री विद्यार्थी फोन म्हणून मुक्त ही पहिली देशातली विद्यार्थिनी झालेली आहे मुक्ता नरकतुल्य जीवन स्त्री आणि स्त्री समस्या अन्याय अत्याचार होणारी तिच्यावर गुलामी पण हे झुगारून देऊन सत्याचा विचार करत पुढे आपण आले पाहिजेत आणि असत याचा विचार या गुरु शिक्षण एमजे लहुजी आणि आणि महात्मा फुले यांनी त्यावेळी केलेला आहे या अज्ञानी जनतेला या दुःखातून नष्ट करण्यासाठी विद्येचा औषध दिले पाहिजेत म्हणून प्रेरित असलेले महात्मा फुले लहुजी वस्ताद साळवे आणि मुक्ता साळवे यांनी विद्याला खूप मोलाचं त्याकाळात समजलेला आहे म्हणूनच पुढे महात्मा फुले यांनी आपल्या लेखनामध्ये म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके इतके अनर्थ एका अविद्येने केले ही महती सांगताना महात्मा फुले समाजाची आर्थिक प्रगती नैतिक प्रगती आपल्या विकासाची प्रगती आणि आपल्या शूद्र शूद्रातिशूद्र स्त्री-स्त्री यांची परिस्थिती सांगताना समीक्षा आपल्या समोर उभी राहते आहे या काळात लहुजी ने रानबा गायकवाड या मारायला सोबत घेऊन मांगा महाराजांच्या दारोदार बहुजन समाजाचे दारोदार जाऊन घरोघरी जाऊन तेथील मुलांना आपल्या फुले यांच्या शाळेमध्ये येण्यासाठी त्यांच्या वडिलांना त्यांच्या घरच्यांना प्रोत्साहित केले आहे आणि त्या मुलांना लहान मुलांना आपल्या शाळेमध्ये आणलेला आहे मुक्ता आणि मुक्त त्याच्यासोबत जे काही मैत्रिणी होत्या शाळेत आलेले आहेत हे काम त्या काळात मुक्ता साळवे यांनी स्वतः आपल्या काकांच्या सोबत मे लहुजींच्या सोबत जाऊन केलेले आहेत त्यात करीन वास्तव त्यांनी डोळे समोर बघितलेला आहे ही स्त्रियांची अवस्था काय आहे इथला दलित समाज आज जगतो कसा आहे तो राहतो कसा आहे उघड्यावर त्याचं घर आहे त्याला घर नाही तिथल्या स्त्रिया ह्या उघड्यावर बाळंत होतात कुठली सुरक्षा नाही आणि म्हणून मग या मांगा महाराजांनी दुःखा विषयीच्या निबंधांमध्ये ती इंग्रजांना अशी विनंती करते की हे हे दयाळू कनवाळू राजा आम्ही इतके दुःखात आहोत की आमचं बाळंतपण रस्त्यावर होतं आमचं मुलाचा जन्म हा रस्त्यावर होतो आम्हाला पक्के घर नाही घर राहायला नाही भाकर खायला नाही आमची ही दुःखाची पीडा आपल्याला देखवत कशी नाहीये आम्ही माणसं नाही येत का धर्माने जर आम्हाला माणूस म्हणून धर्म गेला नाही तर या धर्मात देवाच्या करून निर्माण झालेली सर्व आपली मानव मंडळी माणूस म्हणून का समजून घेत नाही आणि म्हणून मुक्ता चाहा तो त्या काळातला नकार भात हा त्या आरती त्याअर्थी सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे
                                              848 6 कालखंड 18 48 चहा कालखंड म्हणजे भारतीय इतिहासात परिवर्तनशील प्रगतीचे लक्षण असा कालखंड इकडे मोगल सत्ता नेस्तनाबूत झालेली आहे शिवकाळ येऊन गेलेला आहे शिव काळ संपून पेशवाई आलेली आहे पेशवाई भरात आहे पेशवाईही संपलेली आहे आहे आणि आता इंग्रज सत्ता चालू झालेली आहे येथे राज्यकर्ते येऊन गेलेले आहेत प्रगतीच्या वाटा त्याच्या राज्यकर्त्यांमध्ये त्या राज्यकर्त्यांच्या दोघे धोरणांमध्ये वेगळ असतानासुद्धा इथली जनता गुलाब म्हणूनच राहिलेली आहे आणि तीही याच काळात आहे गुलामीच जगत आहे असा हा कालखंड महात्मा फुले आणि मुक्ता साळवे यांच्या विचाराच्या अनुषंगाने खूप मोठी तफावत घेऊन आलेला आहे पेशवाई भरत आहे तिकडे फुलेंचे कार्य चालू आहे त्याच वेळात मुक्त साळवी सुद्धा विचार करू लागली आहे लिहू लागली आहे एकीकडे दान धर्म आणि उपासनाची तो माजले आहे आणि तिकडे पाठीला खराटा बांधलेला माणूस गळ्यात मडक अडकून त्याला काही कामानिमित्त ते गल्लीबोळ आणि फिरत आहे एकीकडे शिवा आरामात गादीवर लोळत फिरणारा समाज आहे तिकडे व कीड यावर घाणीच्या ठिकाणी आणि मिळेल तिथे बसणारा लोळणारा झोपणारा भाकर खाणारा बाळंत होणारा समाज आहे ही तफावत दोन माणसांमधली ज्यावेळेस मुक्ता साळवे यांना पहावत नाही त्यावेळेस ती तिच्या संवेदना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मांडले आहे ते मांडताना ती केवळ 14 वर्षांची तरुणी म्हणून मांडत नाहीये तर एक प्रगल्भ विचारसरणी असलेली तर्कशुद्ध विचारसरणी असलेली गणित मोडी आणि तर्कशास्त्राचा आणि समाजवास्तवाचा पुरेपूर अभ्यास असणारी विचारसरणी आहे ती माहिती आहे आणि हेच भारताचे वास्तव या निबंधाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडून उभे करून देत आहे आज काय बदल झालेला आहे या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आजही उघड्या-नागड्या वर लोक फिरताना दिसत नाही का आजही मोठे ब्रिज खाली पुलांखाली फ्लॉवर फ्लॉवर खाली आपली पोटभरून जगणारी लोक नाहीयेत का ज्यांना घर नाहीत बेघर आहेत लोक आपल्या दिसत नाही का तर हे वास्तव आजही आहे तसंच आहे 852 118 48 ते 2020 पर्यंत अजूनही तो गुलाम गुलाम म्हणून जगत आहे आजच्या गुलामीच्या व्याख्या बदललेले आहेत आजच्या जगण्याच्या पद्धती बदललेले आहेत त्याला भाकर मिळत नव्हती आजही त्याला भाकर मिळतच नाही पण मात्र त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे समाज वास्तव आहे तेच आहे फक्त एक भ्रमनिरास आपल्यासमोर निर्माण केले जात आहे डिजिटलायझेशन की सर्वत्र विकास होत आहे सर्वत्र माणूस सुखी आहे इकडे सगळीकडे पाहिजे ते सुख सुविधा उपलब्ध आहेत हा भ्रमनिरास आपल्याला आपल्या समितीच्या माध्यमातून विवेक सरणी विचाराने मांडता आले पाहिजेत समीक्षा केली पाहिजेत समाजाचं वास्तव निर्माण केले पाहिजे
                                              महात्मा फुलेंना साथ-संगत करत गणू शिवाजी माग ज्यावेळेस पहिला शिक्षक होतो तिथे तो भारतातील पहिला शिक्षक मुक्ता साळवे नाशिक लागतोय मुक्ता साळवे 14 वर्षांची आहे 12 फेब्रुवारी 18 52 मदत निबंध लिहिते आहे आणि समाजाची खात काढून टाकण्याचं काम ती करते आहे तिचा मोडी लिपीवर चा अभ्यास तर्कशास्त्र चा अभ्यास गणित शास्त्र चा अभ्यास समाजशास्त्राचा अभ्यास तिचा पर्यावरण शास्त्र आरोग्यशास्त्र अभ्यास तिचा नैतिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मानसिक शारीरिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचा मूल्यांचा अभ्यास खूप मोठा आहे तिच्या निबंधातून माहिती आहे की जन्मदाता एकच आहे हे जगन्नाथ का जन्मदाता चा तुम्ही एकच आहात सर्वांचे आम्ही त्यापासून निर्माण झालो आहोत ईश्वर ईश्वराचे अस्तित्व व्यवस्थित वादाने तर मग आमच्या माणसामाणसांमध्ये भेद निर्माण केला आहे माणूस नाही येत का माणूस म्हणून आम्हाला का नाकारले जाते माणूस म्हणून आम्हाला गल्लीतून फिरता येत का नाहीये आमच्या पाठीला झाडू का खराटा का बांधला गेला आहे आमच्या आमचे थुंकी खाली पडू नये म्हणून आमच्या गळ्यात मडकं काय आहे असे प्रश्न ज्या वेळेस मुक्ता करायला ते त्यावेळेस ती व्यवस्थेने घालून दिलेल्या रूढी परंपरा सामान्य मानवी मूल्यांना लाजवेल अशी आरोळी आणि या प्रथम तीन विशेषण विश्लेषण करते आहे या प्रकारांना कुठेतरी ती नका रवा दृष्टीने बोलते आहे की ह्या प्रथा मानवतेसाठी योग्य नाहीत तिकडे ते ईश्वर बाद अस्तित्वात नास्तिकवाद असं मांडत असताना ती जनताजनार्दन जगन नायक आणि ईश्वर असे शब्द संज्ञा संकल्पना निर्माण करत तथाकथित प्रस्थापित धर्मांध व्यवस्थेला सुद्धा एक कोपरखळ्या मारुती आहे तर त्याच वेळेस महात्मा फुले पुढे अस्तित्ववादाचा अंगाने किंवा नसतात वादाच्या अंगाने निर्मिती हा शब्द निर्माण करून आपला एक सज्ञ संकल्पनांचा वलय निर्माण करत आहेत धर्माची चिकित्सा करत असताना मुक्त म्हणत एक देवा सांग आमचा धर्म कोणता आहे या धर्माने आम्हाला माणूस म्हणून तुझ्या समोर उभा केले नाही या धर्मव्यवस्थेने आमचं शोषण करून लावलेला आहे आम्ही केवळ महिला उचलण्याचे काम करावं घाण घुमत मोरी साफ करण्याचे काम करावं असं कोणत्या धर्मात सांगितलेले आहे किमान आम्हाला तो धर्म तरी वासू देत पण नाही घेतला धर्माने आम्हाला धर्म पुस्तक हाती घेण्याचं संधी उपलब्ध करून दिली नाही आम्हाला धर्मपुस्तक बासू देण्याचं संधीच उपलब्ध करून दिली नाही धर्म पुस्तकाला हात लावण्याची शब्द कानाने ऐकण्याची बोलण्याची की मुभा नाहीये आम्हाला कोणता धर्म नाही आम्हाला कोणता धर्मपुस्तक नाही मग आम्ही धर्मरहित आहोत का नाही आम्हाला कोणताही धर्म नाही आणि मुक्ता साळवे यांचे धर्माला धर्माचा खंडन करते आहे धर्म नाही म्हणून आम्ही निधर्मी आहोत असेही एक प्राबल्याने ते आपल्या विचारसरणीने सांगू पाहते आहे आणि जे सांगू पाहणे म्हणजे तिसरी धर्म असणे आहेत निरपेक्ष असं आहे धर्माच्या आधीन जाऊन गुलाम म्हणून करण्याचा एक मोठं तंत्र आहे या निबंधाच्या माध्यमातून याच वेळेस ती सांगते आहे की शिकलेली लोक धर्माची पुस्तक शिकलेली लोक या आड काय काय करतात हे डोळ्यादेखत नाही पहावत नाही स्त्रियांवर अन्याय अत्याचार करतात हा धर्म सांगतो की स्त्रियांनी जर अक्षर गिरवली तर त्या अक्षरांच्या आया होतील इथल्या पुरुषांच्या खाण्यात जातील क्रियांमुळे आणि मत आमचा धर्म बुडेल आणि धर्म टिकवण्यासाठी कोणी राहणार नाही म्हणून स्त्रियांना कधीही शिकू नका धर्म बुडाला धर्म गुळवेल ही स्त्री शिकलेली म्हणून तिला शिकू देत नाही येते हे कट कारस्थान करत जाते आणि म्हणूनच 15 फेब्रुवारी 18 55 ते 1 मार्च 18 55 या दोन्ही दिवशी दोन प्रतीत एकच निबंध पुन्हा छापला जातो आणि हा भक्तांना ज्ञान उदयाच्या अंकांमध्ये तो येतो ज्ञानोदय सांग अहमदनगर जिल्ह्यातला मुक्ता पुण्यात आणि सातारा सांगली मिरज कोल्हापूर हा जो साखर पट्टा आहे या साखर पट्ट्यातून एक चळवळीचा विचार घेऊन पुण्याकडे स्थलांतरित झालेला जो समाज आहे या समाजाचे दुःख केवळ साखर पट्ट्यातल्या समाजाचा दुःख नाही तर विदर्भ मराठवाडा आणि गोंड आदिवासी भागातून आलेली उत्तर महाराष्ट्र कडून आलेली ताई किती झाली आहे त्या सर्वांचा दुःख ती ज्ञानोदय कडे सोपवताना असे म्हणते दुःख आहे म्हणजे सर्व दुःख इथे आहे का नाही हे दुःख म्हणजे ज्या ज्या शोषित पीडित जनतेला हा अन्याय अत्याचार सहन करावा लागलेला आहे त्या त्या माणसांचा हे दुःख आहे म्हणून गरीब मायबाप हो आम्हाला तुम्ही दिलेला चॉकलेट मला चॉकलेट देऊ नका आमच्या दुःखाचे निवारण करा आम्हाला माणूस म्हणून जगू द्या मुक्ता सप्रमाण चिकित्सा करत या निबंधाचे लिखाण करते आहे मुक्ता समाजातल्या एका घटनेचे टिपण करताना ती समीक्षा निरपेक्ष असून वास्तववादी दृष्टीने समाजाकडे बघते आहे ते सांगते आहे तिथल्या धर्मव्यवस्थेने अर्थकारण हातात घेऊन मानवी मूल्यांना बाजूला ठेवत शोषणाची एक वर्गवारी निर्माण केली आहे जाती व्यवस्था निर्माण केली आहे जातीचा एक सांगा हा निर्माण केला आहे की जो उभा आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि शुद्रातिशुद्र त्याही खाली स्त्री तिन्ही वर्गाचं काम सुधरणी करावं दलितांनी करावं आणि दलिताच्या बदली त्याच्याही खाली स्त्री आहे शेवटचा जो काही महत्त्वाचा घटक आहे तो तळातला घटक म्हणजे स्त्री आहे बरं परंपरेनुसार वर्ग परंपरेनुसार जाती परंपरेनुसार धर्म परंपरेनुसार स्त्रियांवर त्या त्या वर्गवारीनुसार अन्याय-अत्याचाराचे प्रमाण येतच राहिले गेलाय मजेत गणितातल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतो की नाही तर अगदी त्याचप्रमाणे ही त्या दलितांना या तिन्ही वर्गाचे गुलाब करीत आहेत सुद्धा आहेत या शूद्रांच्या स्त्रिया या तिन्ही वर्गाच्या असून दलित वर्गाच्या सुद्धा साहेब असे मुक्ता साळवे सांगत आहे मग ती नवऱ्यान कडून होणाऱ्या मार सांगते की नवऱ्याला खाऊपिऊ घाला व नवऱ्याला जेऊ खाऊ घाला व यासाठी राखून दिवस झगडणारी ती झटणारी स्त्री उघड्यावर बाळंत होते आणि तिचे दुःख कोणीही पाहत नाही सारेच करतात तिथून निघून जातात ती कण्हत कुथत आणि कळ सोसत बाळंत होते ही वेदना आपल्या शब्दात मुक्ता साळवे वास्तवात आहे तशी उभी करते आहे ते समाजाचं वास्तव ते समाजाचे निदर्शन मुक्ता साळवे यांनी केवळ दुःखाचे रूपात मांडले नाही तर एक सकारात्मक भूमिका घेत परिवर्तनवादी दृष्टीने मांडलेला आहे
                                              धर्म शाईने प्रेरित असलेल्या प्रस्थापित वर्गाला मुक्ता साळवे सवाल करते की तुमचा आमचा धर्म कधी येऊ शकत नाही तुमच्या जीवन जाणिवांच्या आणि वेदना संवेदना च्या संकल्पना वेगळ्या आहेत आणि आमच्या जीवन जाणिवांच्या जगण्याच्या बेगड संवेदना ह्या वेगळे आहेत आमच्या दुःखाची अर्थात तुमच्या दुःखांच्या आणि सुखाच्या अर्थ त्याला भेदणारी आहे आणि तुमच्या दुःखाची अर्थही आमच्या संवेदनांना छेदणारी ही आहे की नाही असा सवाल करत ती म्हणते की आम्हाला धर्म नाही हे तिचे सांगणे पोटतिडकीने आहे संवेदना आणि आहे दलित मुक्तीचा तो जाहीरनामा आहे कारण की दुःखाचे कारण कुठे आहे तर ती म्हणते की ज्या व्यवस्थित तुम्ही चिटकून आहात जी व्यवस्थेची आचारधर्म तुम्ही बाळगून आहात त्यामुळे तुमचा धर्म आहे आणि त्यामुळे तुमचं दुःख आहे त्यामुळे तुमच्या दुःखात तुमचीही वंचना आहे ती म्हणते की तुम्ही पोती धर्म पोथी धर्म मंदिर देव नसलेल्या बाबींना आपल्याजवळ करता आणि आपला दुःखाचा पाडा वाजता यात गुरफटले गेले आहात तुम्ही तुमचे दुःख यामध्ये आहे आम्हाला जर धर्मच नाही तर आम्ही कोणती पोती वाचण्याचं काम नाही आम्हाला कुठल्या मंदिरात जाण्याचे काम नाही कोण्या देवासमोर आपले मत मस्त करण्याचे काम नाही तुम्ही धर्मरहित असाल तर तुम्हाला कुणाच्याही मागेपुढे पाहण्याचं काम नाही तर तुम्ही स्वतंत्र असाल तुम्ही निरपेक्ष वादी असाल या आरती धर्माला नकळत नवी समाजरचना निर्माण करण्याचे तत्त्व पुढे ठेवली आहे प्रत्येक धर्माला धर्मग्रंथ आहे आम्हाला धर्मही नाही धर्मग्रंथही नाही आम्हाला धर्मग्रंथाला हात लावण्याची ऐकण्याची बोलण्याची त्याबद्दल समजण्याची भूमिका आम्हाला मोबाइल नाहीये त्याअर्थी आम्ही धर्मरहित आहोत आणि याचं उत्तर पुढे 1919 56 मध्ये बाबासाहेब आंबेडकर देतात त्यांनीही मुक्तता निबंध जरूर वाचलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की मुक्ती कोण पथे मुक्तीचा पत कोणता आहे मुक्तीचा मार्ग कोणता आहे आणि मुक्ताचा प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब 1956 1956 बौद्ध धम्माचा स्वीकार करून तमाम ब्राह्मणेतर तमाम ज्या धर्माने धर्माने लोकांना करणार होतो अशा सर्व नाकारलेल्या जणांना दिलेला हा धम्म आहे त्या धर्मात आर्यअष्टांगिक मार्ग आहेत 22 प्रतिज्ञा आहेत पंचशील मार्ग आहेत जगण्याचं तत्त्वज्ञान आहेत आमचा मांगवाडा एकविसाव्या शतकातही ही दारूनी ग्रासलेला आहे तो गटारात लोळतो आहे तो खाडीत पडतो आहे त्यामागं वाड्यातल्या बाया पांढऱ्या कपाळाने हिंडत आहेत पाऊस पडत चाललेला आहे निगरगट्ट पल्लेदार आणि धष्टपुष्ट माणसाची वस्ती वसत होती त्या ठिकाणी आता कमकुवत झालेले पिऊन समाजात झालेला बदल आपल्या डोळ्यांना डोळ्यांनी सांगितला आहे समाज निकृष्ट दर्जा तयार होतो आहे म्हणून आपल्याला चांगल्या तत्त्वांचे अनुसरण करणे गरजेचे आहे या तत्त्वात पंचशील आणि माणसाला माणूस पण येतो माणसाला कुठल्या व्यसनांचा शेवट करणे असले तत्त्व नाकारले जातात या तत्त्वाचा अंगीकार करणे गरजेचे आहे विवेकाचा विचार नैतिकतेची बंधने आपल्याला करणे गरजेचे आहेत आणि आरती जाणीव जाणीव जागृती ने व्यवस्थेने दुःख दिला आहे हे दुःख नष्ट करण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा औषध घेतले गेले पाहिजेत आपल्याला झटून अभ्यास करता आला पाहिजे अभ्यास नुसताच करताना वर्गीकरण करता करता आला पाहिजे आणि सारासार केली पाहिजे धर्मव्यवस्थेने आहोत पीडित आहोत शोषित आहोत गुलाम आहोत केवळ शिक्षण आणि आमचा उद्धार होईल असे शिक्षण आम्हाला पूर्ण नाही अजून कोण पाहिलेले असे शिक्षण की शिक्षण आणि उदार झालेला आहे शिकलेले लोक अत्यंत शिकून अकर्म करतात संस्कृतीहीन करतात वागणे जगणं हे ते दूर करून टाकतात पेशवाईमध्ये अनुभव आपल्याला ऐकायला वाचायला आणि संदर्भानुसार द्यायला मिळतात म्हणून आपल्याला धर्माचा योग्य शिक्षण शिकवण वागण्याची कला आचारधर्माचा विवेक आणि जगण्याचा सत्यधर्म नैतिक दृष्टीने घेतला गेला पाहिजे असे मुक्ता त्यागात म्हणती आहे आणि ते म्हणणं आजच्या काळात लागतं कारण की आज आम्ही हिंदू धर्म राष्ट्र निर्माण करत आहोत आजपर्यंत हजारो धर्मांतर झालेली आहेत व कोणी मुस्लिम झालेल्या आहेत ख्रिश्चन झालेले आहेत महार झालेले आहे तर कोणीच मांगाचा झालेले आहेत ही धर्मांतरे होत असताना जैन झालेला आहे कोणी झालेला आहे कुणी कुणी गोमंतक होत गेलेला आहे ही धर्मांतर झालेली असताना सुद्धा आम्ही गेलो आहोत का हे पाहणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी पंचशील जास्त गरजेचं वाटतं का ठीक आहे का मुळात गरजच हे पाहणंही तितकंच सविस्तर करावे लागेल पांढऱ्या कापडाची मांगवाडी आपल्याला दिसतात त्या वेळेस धम्माची गरज मागवायचा आहे का ही एक समस्या
                                              जो समाज जागृत असतो आपल्या प्रगतीच्या वाटेवर असतो परिवर्तनशील असतो त्या समाजाने वरच जास्त अन्याय-अत्याचार होऊन करून त्याला प्रगती पासून दूर कसे जाता येईल त्याच्या जागृत पणाचे लक्षण कसे नष्ट होईल या अर्थी त्याला अज्ञानात ढकलले जातात त्याला बेरोजगार केले जाते त्याला त्या समाजाला गुलाम म्हणून जगवले जात असे या समाजावर आजही अन्याय अत्याचार होतो आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे आपण एवढे बधिर चालका आपल्या संवेदना एवढी नष्ट झाले आहेत का की आपल्या तपासणी आज आपण प्रत्यक्षात वास्तवात घेणे गरजेचे आहे मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र छत्तीसगड आणि केरळमधील हा जो मान समाज आहे हा जागृत आहे महाराष्ट्र मधला माणूस मात्र अत्यंत जागृत आहे तो त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आरक्षणासाठी तो आपल्या जीवही देण्यासाठी तयार आहे पण आरक्षण आपल्या म्हणूनच क्रांती दर्शक होऊ पाहतो आहे म्हणूनच या समाजांवर अन्याय अत्याचार होताना आपल्या दिसून येतो आहे युगप्रवर्तक यांची ही भूमिका त्या काळात 18 55 मांडताना एक बंडखोरीचा विचार मुक्ता साळवे आपला दिला आहे तो विद्रोही विचार विद्यार्थिनी दहशत असताना शोषित वंचित आणि पीडित जाती जाती जातो प्रदीर्घ हुंकार मुक्ता साळवे आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले आहे आम्ही गुलाम नाहीत आम्ही माणस आहेत आणि माणूस म्हणून आम्हाला वागवले गेले पाहिजेत ते विश्लेषण त्या त्या काळात त्या त्या तत्त्ववेत्त्यांनी मांडलेला आहे की की महावीरांनी गौतम बुद्धांनी तुकारामांनी कबीरांनी आणि त्याच्याही नंतर पुढे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे तत्व वार्षिक तत्त्वज्ञानी तत्त्ववेत्त्यांनी मांडलेली आहे हा वारसा पुढे आणलेला आहे अठराशे अठरा 55 55 जो मांडलेला जो सत्यशोधकांचा इतिहास आहे हा मुक्ता साळवे यांनी लिहिलेला आहे आणि त्याची पायाभरणी पुढे 875 18 75 मध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ साठी संदर्भ गीत निर्माण केलेले आहे 835 मध्ये कुटुंब प्रवर्तक ग्रंथ लिहिला जातो मिस्टर फरार अमेरिका अमेरिका या ग्रंथाला परकीय संवेदना आहे तिथे मर्यादा पडतात 882 ला स्त्रीधर्मनीति रमाबाई पंडिता ब्राह्मणी परिप्रेक्षातून लिहिलेला ग्रंथ आहे आणि म्हणून याला मर्यादा पडतात पुढे 882 ला स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आणि मूल्याचा वाटतो या ग्रंथाच्या पार्श्वभूमीला 848 855 पर्यंत मुक्ता साळवे निजी तत्व वारसा निर्माण करून ठेवला होता त्याची संदर्भित 855 मध्ये असलेली सामाजिक आर्थिक नैतिक धार्मिक राजकीय पातळीवरची गुलामगिरीची पद्धत आहे अर्थकारणाची पद्धत आहे धर्म करण्याची पद्धत आहे राजकारणाची पद्धत आहे ही काटेकोरपणे सर्वसामान्यांच्या दुःखांची पिढ्यांची वेदनांची भूमिका घेत मुक्ता साळवे यांनी मांडलेली आहे इथे ते मुगल राजा सत्ता अस्तित्वात होती ती पुढे शिव काळाने नेस्तनाबूत केली आहे शिवकाल पुढे पेशव्यांनी नेस्तनाबूत केलेला आहे आणि पेशवाई पुढे भीमा कोरेगावच्या संग्राम आणि नष्ट केली आहे आणि म्हणून येथे ब्रिटिश साम्राज्यशाही आली आहे हा 18 55 सकाळ मुक्ता लिहिते आहे म्हणजे या राजवटींच्या विश्लेषण करत असताना आपण कोणत्या राजवटीत सुखी होतो सुखी आहोत या सर्वांची भूमिका मुक्ता साळवे माहिती आहे ती सहजासहजी शब्द करत नाही माय बापू हा शब्द ती सहजासहजी करत नाही त्यामागे वेगळी भूमिका यांची भूमिका म्हणजे ब्रिटिश दलितांना इथल्या मांग महार शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना सन्मानाची भूमिका दिली आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे पावासाठी असेल का होईना आपल्या घर कामासाठी का असेना होईना पण अधिकार दिला आहे ब्राह्मणांच्या वस्तीतून जाण्यासाठीसुद्धा आम्हाला गळ्यात गळ्यात मडके घालावे लागते त्याला बांधावे लागत होतं आमची सावली पडू नये अशी व्यवस्था या ठिकाणी होती त्याच धर्तीवर इंग्रजांनी आम्हाला त्यांच्या खानावळीच्या ठिकाणी शिक्षणाच्या ठिकाणी त्यांच्या रोजगाराच्या ठिकाणी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आम्हाला घेतला आणि आम्हाला बहु मूल्य असे मानवी तत्त्व निर्माण करून दिला आमचे जागृती निर्माण करून दिली महात्मा फुले यांचे लिखाण या संदर्भात खूप महत्त्वाचा आहे हे आपण वाचला पाहिजे ही ही भूमिका मुक्ता साळवे सांगते आहे आणि ही भूमिका सकाळ साठी प्रेरणादायी आहे जातिभेद मुक्त करणारी आहे वर्ग जातीय धर्मांध आणि अन्याय-अत्याचाराला या वृत्तीला शेत पाडणारी आहे म्हणून ती इंग्रज मायबाप असा शब्द म्हणत असते आणि इकडे कामाला चॉकलेटी नको तुमचं
भूमिका घेत मुक्ता साळवे आत्मभान जागृत करणारी लेखिका प्रवर्तक अशी विचारसरणी ठेवणारी एक तत्ववेत्ता आणि इंग्रज याबद्दल कृतज्ञता आदर आपल्या पदरी चे नष्ट हो विचार नसतो हो म्हणून ब्राह्मणांना तुझ्या भाव निर्माण करत इंग्रजांना वाहणारी एक सामाजिक शास्त्रज्ञ आहे ती मानसिक गुलामी ला तोडू पाहे गुलामी आर्थिक गुलामी धार्मिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरी गुलामगिरी या तिला मान्य नसतं नाहीत सर्व गुलामगिरीच्या पद्धतीने नष्ट करू पाहते आहे आणि त्यासाठी एकमेव उदाहरण एकमेव विकासाचा तत्त्व एकमेव पर्याय असतात व म्हणजे ती शिक्षण आणि शिक्षण झटून अभ्यास समीक्षा करणारा अभ्यास वर्गीकरण करणारा अभ्यास विश्लेषण करणारा अभ्यास आणि धर्माची तोडफोड करणारा अभ्यास ती सांगते आहे संत पंत साहित्यातून इतिहास या ठिकाणी आलेला आहे हे त्या इतिहासात दुःख कितपत आहे की जे मुक्ता साळवे यांच्या निबंधांमधून आलेला आहे मराठी साहित्याची वास्तविक परंपरा ज्या आपण येथे प्रस्थापित व्यवस्था आपल्या कानावर सांगते आहे की मराठी साहित्याला संत पंत व तंत साहित्याने भरपूर काही दिले आहे महा निबंधाच्या पार्श्वभूमीवर या संत पंत व तंत साहित्याने दुःखाची भूमिकाही त्या इतक्या प्रखरतेने मांडलेली आहे का असा प्रश्न आपल्याला उलटपक्षी करावे लागले

                                              मरी मराठी साहित्यातील वास्तववादाची सुरुवात या निबंधाच्या प्रेरणेने होते या निबंधाच्या सतत वाचून निर्माण होते तत्त्वातून निर्माण होते आहे ज्या या धर्माला आणि धम्म धर्म पुस्तकाला आम्हाला शिवता येत नाही जगता येत नाही हे वास्तव सांगता येते ते वास्तव मुक्ता साळवे आपल्या तत्वातून सांगता नाही वाचता नाही का आपण पडताळून पाहिले पाहिजे तोच मुळात आमचा धर्म नाही असं मी धर्म होत मुक्ता साळवे सांगत आहे आणि हे निधर्मी असण्याचा तत्व पुढे बाबासाहेब असेही सांगतात की मानवाला मुक्त व्हायचे असेल तर स्थलांतर नामांतर धर्मांतर आणि सत्तांतर आता धर्मांतर म्हणजे धर्म म्हणजे असलेल्या धर्मापासून तोडून आपल्याला नवा धर्म निर्माण करायचा आहे हे धर्मांतर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मान्य होतं जे की मुक्ता साळवे यांनी सांगितलं होतं की आम्हाला धर्मच नाही. दलितांवर होणारे अन्याय अत्याचार तोडण्यासाठी आपल्याकडे विवेकाची दुधारी तलवार असली पाहिजेत तथागत गौतम बुद्ध त्याही अगोदर महावीर नंतर महानुभव जैन धर्म या धम्मामध्ये धर्मामध्ये आम्ही होतो का तर नक्कीच होतो आमच्या तेव्हा होतं म्हणूनच आम्ही आहोत आणि आजच्या काळातही 21 व्या शतकातील आम्ही जगतो आहोत पण मात्र आमच्यावरचा अन्याय अत्याचार होतो आहे त्याने दरीत अजूनही जागा झालेला नाही तो अन्याय अत्याचार आम्हाला वर्णव्यवस्थेने दिलेला आहे हे त्याला मान्य नाही तो अन्याय अत्याचार आम्हाला जातिव्यवस्थेने दिलेला आहे धर्माच्या अधीन असलेल्या राजकारणाने दिलेला आहे तो अत्याचार आमच्यावर एका विचारसरणीने दिलेला आहे केलेला आहे असे मान्यच करायला तयार नाही इथे आपण सजग भूमिका घेऊन ही अन्याय सहन करण्याची शोषित असण्याची पद्धती आपल्याला नष्ट करावी लागेल बंद करावे लागेल करून टाकावी लागेल आणि विचार प्रवृत्ती बदलली पाहिजे आपल्याकडे रक्तापेक्षा ही अल्कोहोलचे प्रमाण आपल्या शहरांमध्ये जास्त आहे आपण स्वाभिमानी नाहीत स्वतंत्र नाहीत गुलामगिरीत जगतो आहोत कुणाच्यातरी शब्दावर आम्ही राहतो आहोत आम्ही गुलाम आहोत का आहोत आणि क्रांतीचे चक्र फिरत राहिले पाहिजेत हातात केरसुनी न घेता हातात पुस्तक घेतली पाहिजेत पोतराज नव्हता राज्यकर्ता झाली पाहिजेत वाघ्या मुरळी नव्हता कलेक्टर झाला पाहिजे राज्यकर्ता झाला पाहिजे अंगात न येता डोक्यात घेतले पाहिजेत म्हणूनच 142 अण्णाभाऊ साठे आपल्या घरातले जेवढे असतील हे देवा रणी फेकून देतात आणि म्हणतात मला कुठला देव नाही मला पुन्हा धर्म नाही मी मुक्त आहे स्वतंत्र आहे मी या सर्व रूढी परंपरा झुगारून देऊन या वारणेच्या पाण्याला मी अर्पण करीत आहे आणि मी ते पाण्याचे तत्त्व म्हणजे निधर्मी निढळ निश्चल आणि जिथे गेले तिथे ओलावा निर्माण करणार होतात व अण्णाभाऊ साठे घेतात जोडलेला आहे आहे अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस फकीरा उभा करतात आणि फक्त यातला जो काही नायक आहे फकीरा फकिरा इतरांसाठी लढणार आहेत इतरांसाठी खजिन्याची लुटमार करणार आहे आणि तो आपल्या वस्तीमध्ये मांग महार वस्तीमध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणार आहे तत्त्वज्ञ आहे गोरगरिबांना जगणारा महान नेता आहे ही महान नेत्याची प्रेरणा मुक्ता साळवे यांच्या या निबंधाच्या दुःखातून आणि या या परिवर्तनवादी विचारातून आलेली आहे हे आपण विसरता कामा नये आजचा काळ हा सुद्धा 18 18 58 18 52 पुन्हा नव्याने नवे षड्यंत्र घेऊन आलेला आहे आपल्याला जागृत असले पाहिजेत आपल्याला समाजाची आजच्या धर्माचा राजकारणाची सत्ताकारणाची मीमांसा करता आली पाहिजेत आजचा आपलं जगणं हे गुलामी पण होत आहे का आपण कुणाचे गुलाम होतो आहोत का शोषण शोषित होतो आहोत का हे आपण तपासले पाहिजेत आणि नव्या लेखण्या जागृत होऊन ही काम करताहेत आपल्यासमोर हे मुक्ता साळवे यांचे निबंध वरील विवेचन येथे ठेवताना जिवंत लेखण्या हे सत्य वास्तव आपल्यासमोर ठेवत आहेत.

Comments

Popular posts from this blog