"समाजप्रबोधन
करायचं ते पोट भरून असल्यावर होतं.आठ दिवस उपासपोटी राहून कोणता बदल समाजात
घडवायला मनगटात किती बळ असते?गरजेपूर्ती भाकर अन समाजप्रबोधन
हे दोन्ही टोकाचे विषय आहेत.ज्याला हे भाकरीचं गणित सुटलं त्यो ...."
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Comments
Popular posts from this blog
"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" गावाकडून बातमी कळली, अन क्षणार्धात डोक्यात विचार तरळले की, "गाव इतकं कसं बेईमान व्हईल?" "पंचक्रोशीतील जगणारांच्या जाणिवांचा अन माणुसकीचा खात्मा झाला क्काय?" "निदान गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" "गावातल्या बुजुर्ग लोकांना तरी कळवळा यायलं पाह्यजे होती." "का गावाला हे सगळं माहिती नव्हतं?" "गावातलाच माणूस होता नं त्यो का परका होता?" पंचक्रोशीतील जनतेच्या आडल्यानडल्या वक्ताला उपेगी पडणारा माणूस होता ब्वॉ त्यो. वरीसभर कामात जुपलेला. पेरणीपसून तर विकणीपर्यंत उपेगी पडणारा हरहुन्नरी कारागीर होता त्यो. तरबेजी कास्तकार. मापगुण्याला प्यारा असणारा अन - "सगळं काम नीट व्यवस्थित झालं पाह्यजे ब्वॉ!" असं म्हणणारा त्यो सुतार होता. दोरीसुतात काम उभं करणारा मिस्त्री होता त्यो. ...
★★★म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील दुवा - लोकराजा राजर्षी शाहू !"★★★ जागतिक स्तरावरील सामाजिक उन्नतीचे स्तर तपासून पाहिले की, काही प्रवाह दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने एडमन बर्क, थॉमस पेन, - राजकीय परिवर्तनाचा स्वीकार करणारा प्रवाह आहे. परंपरेत राहून बदल करणे -एडमनच्या प्रवाहाने स्वीकारले. परंतु या प्रवाहाच्या परिप्रेक्ष्याची जर चिकित्सा करायची ठरली तर परंपरा छेद करून बदल घडविणे - थॉमस या प्रवाहाच्या अनुयायांनी म्हणजेच भारतीय उपखंडात म. फुले, आगरकर, महर्षी सिंडे, ताराबाई , सावित्रीबाई, मुक्ता साळवे इ. नी परंपरेतील अनिष्ठ रुढ पद्धती आणि विचार काढून टाकणारे तत्व अंगीकारले . परिणामी म. फुले तर घरातून बाहेर पडले आणि बदल करविला. याउलट अनुयायी रानडे, लोकमान्य हे परंपरेत राहून बदल करण्याचा अट्टहास करतात हे एडमन चे पुरस्कर्ते. वास्तविक मानवी स्वातंत्र्य आणि मूल्यविचारांचा गाभा - फ्रेंच क्रांतीचा क्रिटिक - एडमन यांच्याकडे पाहता येते. भारतीय जाणिवेत महाराष्ट्रात फुले ते आंबडेकर यांच्यातील दुवा राजर्षी शाहु असा ठरतो. कारण ते आग्रहाने आणि अनिष्ठांचे विचार नष्ट व्हावे म्ह...
★★★SVEEP PROGRAMME MOVEMENTS ★★★ "हिरवळीवर चालून झाल्यावर थोडा निवांत वेळ...स्थळ -व्ही.व्ही.आय.पी. गेस्ट हाउस... यालंच सर्किट हाऊस म्हंतात... म जरासं पोर्चमध्ये पाय लांबून... तापकीरांना सहज विचारलं काय लिव्हता हो ब्वॉ...? लॉगबुक लिहितोय... काय काय अस्तं याच्यात...? ठिकाणं, किलोमीटर, अंतरं, इंधन, खर्च, वेळा,व्यक्तींच्या नावानिशी हे सारं नोंद करावं लागतं... अच्छा...बरं ह्ये ब्वॉ तुंम्चं...सारं हिसोबात... तापकीर हसतात...मुखरी मुखरीच...तीन चार हा ह्या है..आवाज बाहेर पडतात... हे स्वभावाने अगदी मनमिळाऊ, साहेब कुठं जायचं म्हणलं की,सर आपण ठरवाल तिकडं जाऊ..विनाकामाचं थोडंच फिरायचं आपल्याला...असं म्हणणार...अन हातावर एक टाळी देणार... पण काही असो तुम्ही व्यवस्थेला तुमच्याशिवाय पर्याय बाकी ठेवत नाहीत...हे पटलं...साठेजी काहीही म्हणू नक्का ब्वॉ तापकीर साहेब...अन हे आसं "जी" म्हणून तुम्ही लाजवू नक्का... काल त्यांनी पुरणपोळी बनवून आणली...म्हणले लै बेस हाय...घ्या.....
Comments
Post a Comment